Latest News
सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर , सोयाबीनच्या हमीभावात चांगलीच वाढ
सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मागच्या दोन वर्षांपासून निराश असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात ४ जिल्ह्यांना अलर्ट, सध्या मान्सून कुठे अडकला, महाराष्ट्रात दाखल होण्याची ही तारीख
अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन
-नवी मुंबईतील उलवेमध्ये तिरुपती बालाजीची मंदिर -राज्य सरकारनं 500 कोटी रुपयांची 10 एकर जागा बालाजी मंदिर उभारण्यासाठी दिली -आता नवी मुंबईतच घ्या तिरुपती बालाजीचं दर्शन, -राज्यातील जनतेला तिर
चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण - मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार आहे.
“तुझ्यात इंटरेस्ट संपलाय, आता मला तुझी….’, विवाहित महिलेबरोबर घडलं ते धक्कादायक
बिझनेस, वासना, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूरतच्या दिंडोलीमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेबरोबर जे घडलं, ते खूपच भयानक आहे.
APMC प्रशासनाचा अजब गजब कारभार - 300 रु अनलिमिटेड कॉल असताना अधिकाऱ्यांना मिळतो 2400 रु भत्ता
-अनलिमिडेड कॉल २५० ते ३०० रु तर अधिकाऱ्यांना मिळतो २४०० रु भत्ता -प्रशासन आर्थिक दृष्ट्या दुर्बल अधिकाऱ्यांसाठी सक्षम -अधिकाऱ्यांचा मोबाईल भत्ता बंद करण्याची बाजार घटकांची मागणी -APMC तिजो