Latest News
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये मधुमती खरबूज आणि हिमाचल चेरीला मागणी
उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असते. अशा वेळी शरीराला थंडावा मिळावा म्हणून खरबूज खावे
RBI News on 2000 Note : आरबीआयने हादरवलं ना, नोटबंदीने अर्थव्यवस्थेला मोठा धोका? अर्थ सचिवांनी तर स्पष्टच सांगितले..
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) शुक्रवारी बॉम्ब टाकला. 2000 रुपयांची नोट (2000 Rupees Note) गेल्या वर्षभरापासून दिसत नसल्याची ओरड होत होती.
जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा, बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत नेमकं काय घडलं?
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Jalgaon APMC) सभापतीपदी शामकांत सोनवणे तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या.
शेतकऱ्यांनो आपला शेतमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे दर ठरविले आहेत. हे दर अत्यंत कमी आहेत.
पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७१३ जनावरांनी जीव गमवला
नैसर्गिक आप्पती मध्ये मानव जात कितपत दोषी आहे ?? वीज पडणं , पूर येण त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त विविध कारणांनी मानव व प्राणी आपला जीव गमावत असतात.
शेतकऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतके उत्पन्न मिळावे
खेड्यातील नागरिकांनाही जगता आले पाहिजे, अशी धोरणे सरकारने राबण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना किमान चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतका त्यांच्या शेतीमालातून उतन्न मिळाले पाहिजे, अशी मागणी जय शिवरायचे