Latest News
शिंदे-फडणवीस पुन्हा दिल्लीला जाणार? महाराष्ट्रासाठी मोठी बातमी घेऊन येणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणती घडामोड घडेल, याचा काहीच भरोसा नाही. राज्यातील गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी तर हेच दर्शवत आहेत.
शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास बँकांवर FIR दाखल करणार - देवेंद्र फडणवीस यांनी थेट बँकावाल्यांना तंबीच दिली…
राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर बोलत बँकवाल्यांना थेट तंबीच दिली आहे.
BREAKING : महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय? अजित पवार यांनी आतली बातमी सांगितली
देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या धुराळा उडणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट
अवकाळी पावसाने यंदा चांगलाच कहर केला असून, फळबाग उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असल्याने टोमॅटो बागेस फटका बसला आहे.
मुंबई Apmcतील पदपथांवर स्टॉल धारकाची कब्जा - कारवाईकडे Apmc प्रशासनचा काणाडोळा, सुरक्ष्याच्या तीनतेरा
मार्केटमधे उघडपणे पदपथावर सिलिंडरचा वापर -१५ वर्षापासून स्टॉल धरकाकडून नवीन भाडे वाढ नाही ,या नुकसानाची जबावदार कोण -पाचही मार्केट मधे जवळपास २५० स्टॉल धारक आहे
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा उद्घाटनासाठी तयार , कधीपासून जाता येणार सरळ ६०० किलोमीटरपर्यंत ..
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) होऊन सहा महिने झाले आहे.