Latest News
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा उद्घाटनासाठी तयार , कधीपासून जाता येणार सरळ ६०० किलोमीटरपर्यंत ..
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) होऊन सहा महिने झाले आहे.
Summer Onion : उन्हाळ कांद्याची आवक वाढली
लिलावात स्पर्धा नसल्यानेच कांदा दराला फटका कमी दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल ४०० रुपये दर मिळाला.
अजित पवार यांनी मौन सोडलं, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आयएल अँड एफएस प्रकरणी ईडीकडून काल जवळपास साडेनऊ तास चौकशी करण्यात आली.
Apmc मार्केटमधील स्टॉल धारकांकडून श्रीखंड खाऊन अभियंत्यानी दाखवली व्यपाऱ्यांना केराची टोपली!
ज्या अभियंत्यांना व्यपाऱ्याने शाल व श्रीफळ दिले त्यांनीच दिला दगा मार्केटमध्ये ६ कोटींचा निविदा काढून बाजारातील रस्ते,गटारे ,फुटपाथचे काम या अभियंत्यामुळे मार्केटचे फुटपाथ झाले गायब या
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कांद्यासाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाने महत्वाचा निर्णय
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार!
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार , प्रत्येक शेतकरी अडचणीत सापडलाय कुणी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे शेतकरी अगदीच हतबल झालाय.