Latest News
सावधान! अवकाळीचं सावट अजून संपलं नाही, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना ‘हे’ दिवस काळजी घ्या!
राज्यात होळी (Holi) आणि धुळवडीदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 5 ते 8 मार्च हे चार दिवस मराठवाडा, विदर्भासह कोकण किनारपट्टीवरील बहुतांश भागांना अवकाळ
Big Breaking ! ईडीकडून तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक
मुंबई: शिंदे गटाचे तडफदार नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे भाऊ सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. विशेष म्
APMC NEWS IMPACT: मुंबई APMC फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या नावाने कर्नाटक आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई
नवी मुंबई : मुंबई APMC फळ मार्केट्मधे कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची [Hapoos Mango] देवगड, रत्नागिरी येथून आवक सुरु झाली असून मार्केट मध्ये सुमारे १२ हजार हापूसच्या पेट्या दाखल होत आहेत.. त्याशिव
शिंदे-फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, दोनच शब्दात वर्णन!
मुंबई : महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने 2023-24 या वर्षासाठीचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget) मांडला. राज्यातील शेतकरी, महिला, तरु
‘अब की बार किसान सरकार’ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं चाललंय काय? राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंडगेंसह शेतकरी नेत्यांच्या गाठीभेठी, राजकीय चर्चांना उधाण
तेलंगणा (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव (Chandrashekhar rao) सध्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील
वादळी पावसात टरबूज, खरबूज गळून पडले या कवडीमोल भावात करावी लागतेय विक्री
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका टरबूज आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे गेले आहेत, तर दुसरीकडे बाजारपेठेत दरही कमी झाल्याने शेतकरी अड