Latest News
महावितरणकडून राज्यात लोडशेडिंग जाहीर; वाचा तुमच्या भागातील परिस्थिती
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे विजेची मागणी अव्वाच्या सव्वा वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंगचा चटका ग्राहकांना बसणा
देशभर जनजागृतीकरून किसान मोर्चाचा हमीभावाचा लढा; ११ से १७ एप्रिल दरम्यान देशभर कार्यक्रम
शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्न वाढीचा उद्देश साध्य होत नाही. केंद्र सरकारकडून काही निवडक शेतीमालासाठी हमीभाव दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढाय
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समित्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार:बाळासाहेब नाहाटा
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघावर सभापतीपदी NCP चे बाळासाहेब नाहाटा तर उपसभापतीपदी शिवसेनेचे संतोष सोमवंशी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतीपदी श्रीगोंदा येथील राष्ट्र
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका; शेतकऱ्याने पेटवला दिड एकर कांदा
शेतकरी आणि शेती म्हटले म्हणजे संकटांची मालिका एकामागून एक झेलणाऱ्या दोन गोष्टी आहेत. तोंडात घास आला की काहीतरी नैसर्गिक संकट येते आणि आलेला घास हिरावून नेते. परंतु काही अनैसर्गिक संकट देखील शेतकऱ्याला
यंदा असा असेल पावसाळा; वाचा काय आहेत मान्सून अंदाज
शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाची बातमी आली आहे. देशात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता नाही, सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी जाहीर केला आहे. य
नैसर्गिक शेतीसाठी २५०० कोटींचे अनुदान; शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न
नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना तीन वर्षांसाठी एकूण ३२,५०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. मात्र हे अनुदान कमी असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने