Latest News
आता बनणार हिरवी मिरची पावडर; शेतकऱ्यांच्या बांधावरून होणार मिरचीची खरेदी
आतापर्यंत आपण लाल मिरची पावडर म्हणजे चटणी ऐकली आहे. बरेच शेतकरी आणि मिरचीवर प्रक्रिया करणारे उद्योग लाल मिरची पासून पावडर बनवून ते बाजार विकत होते. परंतु आता मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर आहे. का
कृषी योजनांचा निधी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात; वाचा सविस्तर
शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात. म्हणजेच या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अन
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये मिरची ८० रुपये किलो तर लिंबू ३ ते ४ रुपये;आवक आणि दर जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
तापमानात वाढ झाल्याने भाजीपाल्यासह लिंबू महाग झाले आहेत. तर भाजीपाला आणि लिंबू तापमान वाढल्याने कसे महाग झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. भाजीपाला हा नाशिवंत माल असल्याने तापमानामुळे भाजीपाला आणि ल
पीक विमा मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन!
अगोदर शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक आधार मिळावा म्हणून शेतकरी पिक विमा काढतो. परंतु या विमा कंपन्यांकडून त्यांना आर्थिक आधार तर सोडाच उलट
गाडी भाड्याने देत असाल तर सावधान! नवी मुंबई पोलिसांकडून वाहन चोर जेरबंद
नवी मुंबई पोलिसांकडून मारूती इको कार चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अटक ५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रबाळे, कोपरखैरणे, खारघर, पनवेल, कामोठे परिसरातून सन २०२१ मध्
राज्यात साखरेची १३२ लाख टन उत्पादन
चालू ऊस गाळप हंगामात महाराष्ट्राने विक्रमी १३२ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली आहे, असा दावा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे. मात्र, जादा उत्पादन होवूनही साखरेचे दर खाली येण्याची शक्