Latest News
फळ बागायतदारांना निश्चितच चांगले दिवस येतील: डॉ. आर. जी. सोमकुंवर
‘‘बदलत्या वातावरणामध्ये शेती अवघड होत आहे. अशा स्थितीमध्ये धीर न सोडता शास्त्रीय ज्ञानाची कास धरल्यास फळ बागायतदारांना निश्चितच चांगले दिवस येतील’’, असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ
कारखाने बंद, तरीही राज्य साखर उत्पादनात अव्वल!
ऊसाचे वाढते क्षेत्र, वाढते उत्पादन याच बरोबर राज्यात अतिरिक्त ऊसाचाही प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. महाराष्ट्र सध्या सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. गेल्या 5 महिन्यांपासून (Sludge Season) गाळप हंगाम सुरु असून
रायगड जिल्ह्यात स्ट्रॉबेरी पाठोपाठ मिरचीचा प्रयोग
केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी गुजरात येथे झालेल्या कृषीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती हेच शेती व्यवसयाचे भवितव्य आह
रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या मागणीत वाढ; द्राक्षाला मात्र फटका
रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळे इतर देशांवर चांगलाच परिणाम झाला आहे. तसेच भारतात देखील परिणाम झाला आहे. मुंबई APMC मार्केटमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ झाली आहे.
शेतकऱ्यांची जवळपास १ कोटींची फसवणूक
पुणे जिल्ह्यातील वडगाव कांदळी, ता. जुन्नर येथील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या फार्म रूट कंपनी एल. एल. सी. या शेतकरी कंपनीची १ कोटी ८ लाख ८१ हजार १२७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुबई येथील दहा व्यापाऱ्
मुंबई भाजीपाला बाजारात 625 गाडी आवक; शेतमाल पडून तर दरात घसरण
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 625 गाड्यांची आवक झाली असून 80 टक्के माल पडून असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज मुंबई भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात अवाक होऊन ग्राहक नसल्याने माल पडून राहिला. र