Latest News
साखर कारखाने- शत्रू नव्हे मित्र
शेतमालाच्या एकूण 229 प्रकारांपैकी (कोथिंबीर, दुधा पासून ते धान, कापुस पर्यंत) फक्त उस हेच एकमेव पिक आहे ज्याला रडतखडत, कधी विलंबाने का होईना, हमीभावाची खात्री आहे.
मुंबई भाजीपाला बाजारात 625 गाडी आवक; शेतमाल पडून तर दरात घसरण
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 625 गाड्यांची आवक झाली असून 80 टक्के माल पडून असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज मुंबई भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात अवाक होऊन ग्राहक नसल्याने माल पडून राहिला. र
सिडकोची ६५०८ नवीन घरे; नवी मुंबईकरांना घर घेण्याची संधी
नवी मुंबई :होळी(Holi) सणाचे औचित्य साधत सामान्य नागरिकांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी सिडकोतर्फे (Cidco) 5730 घरांची महागृहनिर्माण योजना 2022 अंतर्गत नवी मुंबईतील (Navi Mumbai) विविध नोडमधील अतिरिक्त घ
MALEGAON मध्ये वाढत्या तापमानामुळे शेतकरी चिंतेत, डाळिंबांना गुंडाळले कापड, अनोख्या उपक्रमाचं परिसरात कौतुक
वाढत्या तापमानात डाळिंब पीक वाचण्यासाठी मालेगावच्या तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग केला आहे. शेतकऱ्याने डाळिंबांना गुंडाळले कापड, अडीच एकरात केले संपूर्ण आच्छादन केला आहे. \'एक अनार, सौ बीमार\' ही म्हण
रासायनिक खताने द्राक्ष घड जळाले; खतात शेतकऱ्यांची होतीय फसवणूक
द्राक्षाच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले. माढा तालुक्यातील घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) घबराहट पसरली आहे. बावी (bavi) गावात ही घटना घडली असून 35 टना
राज्यभरातील किसानपुत्रांचे 9 मार्चला आंदोलनाचे रणशिंग!
राज्यभरातील किसानपुत्र पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी 19 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलीय. या आंदोलनात जवळपास 20 जिल्ह्यातून आलेले किसानपुत्र सहभागी होणार आहेत. शेतकरी आत्महत्या (Farmer S