Latest News
पंतप्रधान किसान सम्मान निधि योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी केवायसी उपडेट अनिवार्य
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान किसान सम्मान निधि योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यात विभागून करण्यात येते. किसान सन्मान योजनेचा मा
नवी मुंबईत भाजपाला सुरुंग; ११ माजी नगरसेवकांचा लवकरच इतर पक्षात प्रवेश !
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले असून पक्ष बांधणी आणि निवडणूक व्यूहरचना सुरु आहेत. तर नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्य
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये पॅसेज आणि गाडी धक्क्यावर व्यापार करण्यावरून व्यापारी आणि संचालकांमध्ये राडा
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये आज वाटाणा, कोबी व्यापारी आणि मार्केट संचालकांमध्ये खडाजंगी झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाटाणा व्यापाऱ्यांना गाडी धक्क्यावर माल विकण्यास मनाई करण्यात आल्याने हा प्रकार
वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हिताचा ठरणार
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली होती. खरीप हंगामासारखा रब्बी हंगाम पण गेल्यास काय करायचे हि चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर दुबार पेरणी करावी लागली होती. मात्र,
पाठ आणि कंबरदुखीवर रामबाण उपाय
पोटावर झोपा आणि तुमचे तळवे खांद्याखाली आणा. तुमचे पाय बाहेरील बोटांपासून दोन फूट जमिनीवर ठेवा. श्वास घ्या आणि तुमचा श्वास रोखून धरा आणि तुमच्या उजव्या खांद्याकडे पाहण्यासाठी तुमची डावी टाच वळवा. श्वास
नैसर्गिक शेतीसाठी पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांना आवाहन
देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा फायदा अधिक होणार आहे. मात्र, ही शेती पध्दती स्वीकारणे ही काळाची गरज झाली आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन हीच नैसर्गिक शेती आहे. मात्र, उत्पादनावाढीसाठी शे