Latest News
शेतकऱ्यांनो दर कमी असल्यास एक पिकातून मिळावा अधिक उत्पन्न
सध्याच्या केळीची तोडणी कामे ही सुरु आहेत. केवळ केळातूनच नाही तर प्रक्रिया करुन विविध माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्याची संधी आहे. केळी उत्पादक शेतकरी आता केळीपासून पावडर बनवून व्यवसाय करून आपल
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काय? बळीराजाचे अधिवेशनकडे डोळे
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधित अधिवेशन पार पडणार असून राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला स
शेतकऱ्यांकडून ५१ कोटींचा थकीत वीज देयकांचा भरणा
महाकृषी ऊर्जा अभियानअंतर्गंत हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ७०६ शेतकऱ्यांनी २५ कोटी ७ लाख रुपये, तर परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९१३ शेतकऱ्यांनी २५ कोटी ९५ लाख रुपये थकीत वीज देयकाचा भरणा केला आहे. एकूण ७८
शेतकऱ्याने घातले गाईचे डोहाळ जेवण; आख्ख्या गावाने वाढवली शोभा
भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळे असे महत्व आहे. त्याचे महत्व तर अबाधित ठेवले जात आहे पण काही शेतकरी गायीचे केवळ पालनच करीत नाहीत तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत. सांगली ज
लवकरच युक्रेन पॅटर्न महाराष्ट्रात; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध स्थिती उद्भवल्यानंतर आपल्या देशातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBS च्या शिक्षणासाठी गेले असल्याची माहिती प्रकर्षाने पुढे आली. भारतातील तब्बल 20 हजार विद्यार्थी युक्रेन
मुंबई APMC सहसचिव अविनाश देशपांडे यांना निरोप; अधिकारी कर्मचारी भावूक
बाजार समिती टिकवण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्याचा सहकाऱ्यांना कानमंत्र\r\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अभ्यासू आणि कर्त्यव्यदक्ष अधिकाऱ्याला भावनिक अंतःकरणाने निरोप देण्यात आला. मुंबई कृषी उत्पन्न बा