Latest News
५० किलोपेक्षा अधिक वजनाची गोणी न उचलण्यावर माथाडी कामगार ठाम; उद्या शेवटचा दिवस
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी न उचलण्याच्या भूमिकेवर माथाडी कामगारांनी नुकतेच तीव्र आंदोलन केले होते. या प्रश्नावर बाजार समितीमध्ये विशेष
बेणे महाग आणि विक्री दर कमी असल्याने शेतकरी अस्वस्थ
कधी अवकाळीचा फटका तर कधी बाजारपेठेतील दर यामुळे शेतकरी उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीपासून पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामधूनही ज्या पिकांची जोपासना
महागाईच्या दरात जवळपास २ टक्क्याची वाढ; पेट्रोल, डिझेल, विज दरवाढीचा फटका
देशाच्या महागाईत मागील महिन्यात काही टक्क्यांची वाढ झाली. ठोक महागाई १२.५४ टक्क्यांवरून थेट १४.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेल आणि विजेच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे महागाईवर त्या
इलेकट्रीक वाहनांमुळे प्रदूषणमुक्त भारताला हातभार
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे नवी मुंबई वाशी येथे इलेक्ट्रिक वाहनांचा रोड शो करण्यात आला. या शोमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी ते महानगरपालिका विद्युत बसचा समावेश करण्यात आला होता.
निवडणुकीआधीच बोगस मतदारांना झटका; सीबीडी कार्यालयात गुन्हा दाखल
नवी मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक विभागाकडून मतदान नोंदणीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाचा गैरफायदा घेत काही नागरिक
दर वाढच्या अपेक्षेने साखर कारखानदारांचा कच्च्या साखरेच्या साठवणूकीवर भर; निर्यातीत राज्याची आघाडी
निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. पोषक वातावरणामुळे उतारही चांगला पडत असून देशातील निर्यातीच्या जवळपास ७० टक्के निर्यात ही एकट्या महाराष्ट्रातून होत आहे. शिवाय भविष्यातही साखरेचे दर व