Latest News
कृषी पायाभूत सुविधा निधीतून मिळणाऱ्या कर्जावर तीन टक्के सवलत
कृषी क्षेत्रातील असलेल्या सर्व घटकांना मध्यम व दीर्घकालीन कर्जपुरवठा करण्यासाठी असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सरकारने आतापर्यंत चार हजार प्रकल्पांसाठी २ हजार ७१ कोटी रुपये वितरित केले असल्
भाजीपाल्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनो रब्बी हंगामात अशी घ्या पिकांची काळजी
वातावरणातील बदलामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने पिकांची विशेष काळजी घेण्याचे अवाहान केले आहे. आता भाजीपाल्यावरही याचा परिणाम जाणवू लागल्याने बटाटा आणि टोमॅटोमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत
बाजार समित्यांना मिळणार संजीवनी; राज्य सरकारचा निर्णय
राज्यातील बाजार समित्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्य
हतबल शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड; अवकाळीचा फटका
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतीतील सर्वच पिकांना बसला मात्र, काही पिके पूर्णपणे उध्वस्थ झालेली पाहायला मिळाली. तर अवकाळी पावसाने घडकुज झाली आणि द्राक्षबाग फेल गेल्याने दीक्षी (ता. निफाड) ये
ऊस उत्पादक शेतकरी हैराण; अवकाळी पावसाचा फटका
राज्यातील काही नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाल्यापासून शेतकरी उसाचे नगदी पीक घेत आहेत. यंदाही राज्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र ऊस तोडणीसाठी तयार असताना त्याला तुरे फुटल्याने वजनात
संसदेत राहुल गांधी आक्रमक; आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईसह सदस्याला नोकरीची मागणी
केंद्राच्या वादग्रस्त नवीन कृषीकायद्याच्या विरोधात गेल्या वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बरेच शेतकरी मृत्युमुखी पडले. या मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुं