Latest News
मुंबई APMC उत्पन्न वाढीच्या दिशेने महत्वाचा निर्णय; अवैध व्यवसायाला बसणार चाप: शशिकांत शिंदे
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासन व बाजार समिती प्रशासनाची प्रमुख बैठक संपन्न
वर्षाच्या आत जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांची आत्महत्या; विदर्भ अजूनही आत्महत्येत अग्रेसर
कृषी क्षेत्राला सातत्याने अतिवृष्टी, पूरस्थिती, प्रतिकूल हवामान आणि दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. त्यात सिंचन, बाजारभाव आणि भांडवलाची कमतरता आदी प्रश्नांची भर पडत आहे. सातत्याने
सरकारच्या येत्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा क्षेत्राचा असणार मोठा वाटा
ग्रामपंचायती त्यांच्या स्तरावर लोकांना डिजिटल आरोग्य सुविधा देऊ शकतात. लहान शहरे आणि जिल्ह्यांतील तरुणांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. जेणेकरून ते गरजू लोकांपर्यंत डॉक्टरांचा सल्ला घेऊन जाऊ शकतील. यामुळे
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: वेळेत कर्ज फेडल्यास व्याजदर घटणार
शेती व्यवसयामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे गुंतवणूक. मात्र, या ठिकाणीच शेतकऱ्यांची अडचण होते. आतापर्यंत विविध योजना आणि अनुदानातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे पण
मुंबई APMC च्या उत्पन्न वाढीसाठी सर्व बाजार घटकांची मेहनत आवश्यक: अशोक डक
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथील प्रशासकीय इमारतीसमोर ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. बाजार समिती सभापती अशोक डक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थ
अर्थसंकल्पाकडून शेती क्षेत्राला मोठ्या अपेक्षा; नैसर्गिक शेतीला झुकते माप मिळण्याची शक्यता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ डिसेंबरला गुज