Latest News
शेतकरी सुखावला सोयाबीनला मिळाला अपेक्षित दर
उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून भरुन काढता येत नाही. पण यंदा हे शक्य झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ज्या शेतक
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उत्पन्न होणार दुप्पट
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक अर्थात नाबार्डच्यावतीने येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेमध्ये कृषी क्षेत्रासाठी १ लाख ४३ हजार १९ कोटीची तरतूद करण्यात आली आ
भाजीपाल्याला मातीमोल भाव; शेतकरी हवालदिल
कळमेश्वर भाजी बाजारात सांबार, फुलकोबी, वांगे, टमाटर यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्याने या भाजीपाल्याचे दर कमी झालेत. हिरवाकंच सांबार फक्त दहा रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. शेतातून तोडून
शेतकरी लुटीचे बहाणे; शेतकऱ्यांनी केली बाजार समितीच बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडत्याच्या नावाखाली कमी वजन आकारले जाते. पण विनाकारण प्रतिक्विंटलमागे ३०० ग्रम शेतीधान्याची कपात हे अकोट बाजार समितीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरेदीदाराकडून शे
कोरोना अजून संपलेला नाही; राज्य मास्क फ्री नाहीच
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने महाराष्ट्र मास्क फ्रि कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. काही मंत्र्यांकडून त्याबाबतचे संकेतही मिळत आहेत. मात्र, मास्कबाबतचा कोणताही निर्णय ह
राष्ट्रवादीचे मिशन २०२४ सुरु; जयंत पाटलाच्या कार्यकर्त्यांना सूचना
आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातले सर्वच पक्षाचे बडे नेते आता मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रभर दौरे करत प्रत्येक जिल्हा पिंजून काढत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दंड थोपटले आह