Latest News
शेतकऱ्यांच्या घरी आली समृद्धी; वाचा सविस्तर
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वकांक्षी असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग येत्या वर्षभरात सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळला असून, अनेकांच्या घरात समृद्धी आली. त्यामुळे कोणी घराला
नवी मुंबईत लाखोंचा रोजगार! उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
२०२५ मध्ये महाराष्ट्र हा संपन्न आणि समृद्ध असेल. गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही बरेच प्रयत्न केलेत. त्याची फळ येत्या काही दिवसांत महाराष्ट्राला मिळतील. एका कार्यक्रमात महा-इन्फा कॉन्क्लेव्हमध्ये उद्योगम
श्री कुलस्वामी पतसंस्थेवरील घोटाळा प्रकरणी स्थिगिती आदेश उठवून प्रशासक नेमण्याची मागणी
विद्यमान संचालकांना धक्का; पुरावे नष्ट होऊ नये म्हणून संचालक मंडळ करा बरखास्त!\r\nसंबंधित प्रकरण मिटवण्यासाठी काही आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याच्या चर्चा\r\nगेली काही दिवसांपासून श्री कुलस्वामी पतस
कुठलीही कर वाढ न करता नवी मुंबई महापालिकेचा ४९१० कोटींचा अर्थसंकल्प सादर; वाचा एका क्लीकवर
नवी मुंबई महानगर पालिकेचे २०२२- २३ साठी तब्बल ४९१० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर्षीही कोणतीच करवाढ करण्यात आलेली नाही. या वर्षीचा अर्थसंकल्प नागरिककेंद्री असल्याचे आयुक्त अभिजीत बांग
पपई उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; प्रतिकिलोला ८ रुपये दर निश्चित
शेतीमालावर झालेला खर्च, वाातावरणातील बदल आणि पदरी पडलेल्या मालाचे काय मुल्य असावे याबाबत आता स्थानिक पातळीवरच निर्णय होऊ लागले आहेत. उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या तुलनेत किती नफा असावा हे धोरण ठरवून
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या दोन भाव; प्रशासनाचा अजब-गजब कारभार
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात नियमित बदल पाह्यला मिळतात. सध्या भाजीपाला बाजारात आवक जास्त आणि ग्राहक कमी असल्याने पाल