Latest News
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बेदाण्यांनी तारले; प्रतिकिलोला ३११ रुपये दर
गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही चर्चेत आहे ती, कांद्याची विक्रमी आवक आणि विक्रमी दर. यामुळे बाजार समितीची तुलना थेट अशिया खंडातील कांद्याच्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बा
परवानगी शिवाय साखर कारखाने बंद होणार नाहीत; साखर आयुक्तांचे आदेश
राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेकांच्या उसाला तुरे आले तरी ऊस रानातच आहे, यामुळे शेतकरी संतापले आहेत. 15 ऑक्टोंबरला यंदाचा गाळप हंगाम सुरु झा
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन दरवाढ सुरूच
गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन सहा हजाराच्या आसपास स्थिर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. लातूरच्या बाजारात सोयाबीनचे भाव वधारले असल्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात
अपात्र शेतकऱ्यांना प्रशासनाच्या नोटिसा; पीएम किसान सन्मान योजनेबाबत मोठा झटका
पीएम किसान योजना संदर्भात नाशिक जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे त्यांना आता या योजनेची रक्कम परत करण्यासाठी प्रशासनाकडून द
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्याची फसवणूक करणारे चालक, सेल्समन आणि ग्राहक गजाआड
मुंबई APMC फळ मार्केटमधील फळ व्यापाऱ्यांनो सावधान, जर तुमच्याकडे चालक आणि सेल्समन असतील तर तुमची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होऊ शकते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून आयात निर्यात करणाऱ्या अ
गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या आदेशाला मुंबई APMC प्रशासनाकडून केराची टोपली!
गृहमंत्री आमच्या गावाचे सांगून काही व्यापाऱ्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव\r\nतर कसा थांबणार अनधिकृत व्यापार\r\nया अनधिकृत व्यापारामुळे बाजार समितीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान