Latest News
सोयापेंडच्या आयातीबाबत केंद्राच्या विचाराने सोयाबीन दरवाढीची शेतकऱ्यांना खात्री
सोयापेंड आयातीची मर्यादा मार्च 2022 पर्यंत झाल्यास सोयाबीनचे दर घसरणार असे चित्र बाजारपेठेत निर्माण झाले होते. पण आता या सर्व चर्चांना खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोयाप
मर्चंट चेंबरकडून शेतकऱ्यांच्या नावाखाली NMMC आणि CIDCO ची फसवणूक
कृषीप्रधान देशात शेतकरी हा कधीच महत्त्वाचा मानला गेला नाही. समाजातील या सर्वात मोठ्या वर्गाची फक्त व्होट बँक कॅश करण्यासाठी वापर केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस पावले उचलली ग
मुंबई APMC कांदा-बटाटा मालाचा गोणीचे वजन ५० किलोच राहणार -पणनमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केट मार्केटमध्ये कांदा-बटाटा मालाचे वजन 50 किलोच ठेवण्याबद्दल महाराष्ट्र पणन विभागाने परिपत्रक काढावे आणि त्या परिपत्रकानुसार पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक, बाजार समित
आरबीआयची घोषणा; कृषी क्षेत्राला दिलासा देणारी बातमी
बँक ग्राहकांसह कृषी क्षेत्राला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आज झालेल्या बैठकीत EMI (समतुल्य मासिक हप्ता) जैसेथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच व्याज दरातही कोणताही बदल न
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिनसीच्या कमतरतेमुळे हाडांच्या सभोवतालचे पॅडिंग कमी होते. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे सांधे आणि हाडांच्या आसपास जळजळ होते. त्वचेतील कोलेजनच्या निर्मिती
कृषी विभागाचे कामकाज आता ऑनलाईन होणार, काय झाला मोठा बदल?
कारभारात तत्परता आणण्याच्या दृष्टीकोनातून कृषी विभाग अत्याधुनिकतेवर अधिक भर देत आहे. आतापर्यंत कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईने पध्दतीचा अवलंब करण्याचे अवाहन केले जात होते. यामध्ये सरकारला