Latest News
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; येत्या अर्थसंकल्पात भरीव योजनेच्या घोषणांची शक्यता
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. काही दिवसांमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे विविध क्षेत्रातील सर्वांचेच डोळे लागले आहेत. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार या आगामी अ
हिवाळ्यात करा या पदार्थाचे सेवन राहाल उबदार आणि अदृढ
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी जेवणातील पदार्थ हे महत्त्वाची भूमिका निभवतात. या दिवसांमध्ये जेवण्यात ज्या पदार्थांनी शरीराला उब मिळते असे पदार्थ खाले जातात. त्यातील हिवाळ्यात गूळ खाणे आरोग्यासाठी खू
मुंबई APMC च्या उत्पन्न वाढीसाठी सर्व बाजार घटकांची मेहनत आवश्यक: अशोक डक
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथील प्रशासकीय इमारतीसमोर ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. बाजार समिती सभापती अशोक डक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थ
वर्षाच्या आत जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांची आत्महत्या; विदर्भ अजूनही आत्महत्येत अग्रेसर
कृषी क्षेत्राला सातत्याने अतिवृष्टी, पूरस्थिती, प्रतिकूल हवामान आणि दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. त्यात सिंचन, बाजारभाव आणि भांडवलाची कमतरता आदी प्रश्नांची भर पडत आहे. सातत्याने
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: वेळेत कर्ज फेडल्यास व्याजदर घटणार
शेती व्यवसयामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे गुंतवणूक. मात्र, या ठिकाणीच शेतकऱ्यांची अडचण होते. आतापर्यंत विविध योजना आणि अनुदानातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे पण
सरकारच्या येत्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा क्षेत्राचा असणार मोठा वाटा
ग्रामपंचायती त्यांच्या स्तरावर लोकांना डिजिटल आरोग्य सुविधा देऊ शकतात. लहान शहरे आणि जिल्ह्यांतील तरुणांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. जेणेकरून ते गरजू लोकांपर्यंत डॉक्टरांचा सल्ला घेऊन जाऊ शकतील. यामुळे