Latest News
‘चिंता म्हणजेच एंग्जाइटी’ याबाबत जाणून घ्या अधिक माहिती
आपण एखाद्या कार्यक्रमासाठी तयार झालो आहे आणि अचानक तुम्हाला भीती वाटायला लागते. की तिथे कोणी आपल्याशी बोलेल का, काय म्हणतील आपल्याला आणि व्यवस्थित दिसतोय. या आणि अशा असंख्य प्रश्नांसोबत आपण त्या कार्य
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अर्धसंकल्पाकडे डोळे
अवकाळीसह विविध समस्यांनी शेतकरी हवालदिल झाला असून मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. अशातच शेती संबंधित खते महाग झाली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक परिस्थितीशी तोंड देत आहे. त्यामुळे आगामी क
थंडीच्या दिवसांत घ्या हि काळजी; डॉक्टरांचा सल्ला देखील महत्वाचा
थंडीच्या दिवसांमध्ये देखील अनेकांना विविध कारणांमुळे घराच्या बाहेर पडावेच लागते. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याने थंडीत आणखी भर पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात विचित्र
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पशुपालन व्यवसायासाठी केंद्र सरकारची कर्ज योजना
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. केवळ शेती व्यवसायाशी निगडीत नाही तर जोडव्यवसयालाही पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. त्याच अनुशंगाने सध्या किसान क्
नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकांबाहेर पोटच्या तीन मुलांची विक्री; आरोपी दाम्पत्याला अटक
नवी मुंबई येथील नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे दाम्पत्य पोटाच्या पोरांची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे दाम्पत्य मुलांना जन्म देऊन त्यांची विक्री करत असे. हा गंभीर प्रकार
बाजार समितीच्या निवडणूका लांबणीवर; २३ एप्रिल पर्यंत मुदतवाढ
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या संचालक मंडळासह प्रशासकीय मंडळाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. २३ एप्रिल पर्यंत कामकाजाचा कालावधी वाढला आहे. आतापर्यंत या बाजार समित्यांना तीन वे