Latest News
मुंबई APMC फळबाजारात चिकूची आवक वाढली; ग्राहकांचा अल्प प्रतिसाद
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये चिकूचा हंगाम सुरु झाला असून बाजारात चिकूची आवक चांगलीच वाढली आहे. चिकूचे दर देखील आवाक्यात असल्याने ग्राहकांचा चिकू खरेदीला प्रतिसाद मिळत असल्याचे व्यापारी प्रकाश शिंदे यांन
राज्यातील सोयाबीनचे दर अजूनही टिकून; शेतकऱ्याची भूमिका ठरली प्रभावी
नववर्षाच्या सुरवातीपासून सोयाबीनचे दर हे ६ हजार ते ६ हजार ३०० च्या आसपास आहेत. आवक सरासरीएवढी असतानाही हे दर टिकून राहिलेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली असली तरी दरम्यानच्या काळात
४ हजार खर्चात घेतले अडीच लाखांचे कांदा उत्पादन
नाशिक जिल्ह्यात कळवण सटाणा, मालेगाव, देवळा अर्थातच कसमादे पट्टा कांदा लागवडीसाठी विशेष ओळखला जातो, कसमादे परिसराला नाशिक जिल्ह्याचे कांद्याचे आगार म्हणून देखील संबोधले जाते. येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्
नवी मुंबई पोलिसांकडून ६० लाखांचा गुटखा जप्त; मुद्देमालासह ७ आरोपी जेरबंद
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी महापे येथून लाखोंचा गुटखा साठा जप्त केला आहे. तीन टेम्पोंमधून हा गुटखा त्याठिकाणी आणण्यात आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. महापे परि
थंडीने फळबागा बहरल्या; रब्बी पिकांना मात्र रोगांचा प्रादुर्भाव
निसर्गाच्या लहरीपणा तसा नुकसानीचाच असतो. पण फळ आणि पिकांच्या अवस्थेतील फरकामुळे सध्याचे वातावरण हे रब्बी हंगामातील पिकांसाठी नुकसानीचे ठरत आहे, तर फळबागांना बहरण्यासाठी पोषक आहे. थंडी ही तशी रब्बीच्या
खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदिल
अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे खतांच्या वाढीव किमती कमी करा, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी पत्र पाठवून केंद्रीय खते व रसायन मंत्री