Latest News
पाणी वाचवा अनुदान मिळवा; शासनाचा स्तुत्य उपक्रम
दिवसेंदिवस पृथ्वीवरील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. देशातील शेती व्यवसाय पूर्णतः पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी बचत हि देशाची प्रमुख गरज झाली आहे. या अनुषंगाने पाण्याचा अपव्यव होऊ नये त्याचा योग्य वापर
फळ-भाज्यांचे एसी दुकान उभारण्यासाठीही आता 75 टक्के अनुदान, कोणत्या सराकरचा आहे हा निर्णय?
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ व्हावी यासाठी (Central Government) केंद्र आणि राज्य सरकारचे कायम प्रयत्न राहिलेले आहेत. त्याअनुशंगाने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याची आत्महत्या
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी फळ मार्केटमध्ये उघडकीस आली. संपत कराळे या व्यापाऱ्याने N विंग गाळा नंबर 914 मध्ये गळफास घेतला. या प्रकरणी एपी
मुंबई APMC चे उत्पन्न वाढवण्यासाठी भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केटच्या दप्तर तपासण्याची मागणी
मुंबई APMC मार्केटमधील धान्य आणि मसाला मार्केट सारखे कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटच्या देखील दप्तर तपासण्याची मागणी संचालक राजेंद्र पाटील यांनी केली आहे. सध्या मुंबई बाजार समिती आर्थिक अडचणीत आ
Egg Price Today: अंडा मार्केटवर ‘ओमिक्रॉन’चं सावट: मागणीत निम्म्यानं घट, भावात प्रचंड घसरण
हिवाळ्याच्या हाडं गोठविणाऱ्या थंडीत अंडी-चिकनला (Eggs Chicken) मागणी असते. डिसेंबर-जानेवारीच्या महिन्यात अंड्यांना सोन्याचा भाव येतो. यंदाच्या वर्षी अंड्यांच्या भावात घसरण सुरू झाली आहे. डिसेंबर अखेरप
अवकाळीमुळे नुकसान तर आता थंडीमुळे आंबा पाठोपाठ काजूही बहरला
सिंधुदुर्ग : वाढत्या थंडीचा फायदा हा फळबागांचा मोहर वाढण्यासाठी होणार असल्याचा अंदाज कृषी तंज्ञांनी वर्तवलेला होता. अखेर तो खरा होताना दिसत आहे. कारण कोकणात आंब्याचा दुसऱ्या टप्प्यातील मोहर चांगला लाग