Latest News
विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. शिवाय विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे नुकसानी
इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांच्या उत्पनात भर: नितीन गडकरी
शेती व्यवसायातील कोणत्याही टाकावू वस्तूपासून इथेनॉलची निर्मिती होते. सर्व प्रकारच्या बायोमास पासून इथेनॉल तयार करता येते मात्र, याचे महत्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास येणे गरजेचे आहे. इथेनॉल एक कमी किमतीच
BREAKING:एपीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, 10 ते 12 ठिकाणी ईडीची छापेमारी
जालन्यात ईडीचं धाडसत्र सुरु आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित बाजार समितीमध्ये ईडीनं धाड टाकली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे अर्जुन खोतकर सभापती आहेत. अर्जुन खोत
आहारात ठेवा, बहुगुणी कांदा
कांदा अनेकांच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. कांदा मसाला देखील आहारात वापरला जातो. स्वाद वाढीसाठी भाजीत देखील वापर केला जातो. तर कांदा हा सलाद म्हणुन कच्चा देखील खाल्ला जातो.
BREAKING! कोरोनाची तिसरी लाट धडकली, जग पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने
कोरोना संपला अशा भावनेने आपण फारच गाफीलपणे राहणे सुरु केले आहे. मात्र, युरोपीय देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून पुन्हा सावधान होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या नव्यानं झालेल्या स्फोटावर इंग्लंड,
नवी मुंबई RTO कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न
नवी मुंबई वाशी उप प्रादेशिक अधिकारी परिवहन कार्यालयात २६/११ शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबीर पार पडले. वाहन चालक-मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था नवी मुंबई तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श