Latest News
कापूस आणि सोयाबीनप्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटणार पंतप्रधानांना, उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभी असून केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
Uran jnpt : उरण-जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, तीन उड्डाणपूल खुले
तीन उड्डाणपूल खुले झाल्यानं उरण - JNPT मार्गावरील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. त्यामुळे अवजड वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीनही उड्ड
MSP म्हणजे काय ? कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एकच चर्चा…!
मोदी सरकारने सुधारित कृषी कायदे हे मागे घेतले आहेत. त्यानंतर मात्र, चर्चा सुरु आहे ती, हमीभावाची अर्थात (MSP) ची. एमएसपी ची घोषणा झाल्याशिवाय आंदोलनही माघे घेणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आ
कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याने संपवले जीवन
जळगाव- तालुक्यातील पाथरी गावातील ६५ वर्षीय वृध्द शेतक-्याने\r\nकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेवून जीवन संपवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
शेतकरी ते ग्राहक अंतर होणार कमी; FPO शेतकरी उत्पादक कंपनीची महत्त्वाची भूमिका
शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आता भारतीय कृषी संशोधन संस्थेने उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी दोन एकर परिसरा
कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार,उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ
कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री