Latest News
सरकारच्या दडपशाहीमुळे NMMC आणि CIDCO कडून पाणी, शौचालय मिळण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही - विनोद पोखरकर
नवी मुंबई - सरकारच्या दडपशाहीमुळे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मराठा मोर्चाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही,असा आरोप नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर या
कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी, 2024 ला पुन्हा देशाची गादी?
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. बहुतांश ठिकाणचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार चारपैकी तब्बल पाच राज्यांमध्ये भाजपचे (BJP) सरकार येण्याच
नैसर्गिक संकटामुळे शेतकरी संकटात
खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. याचा जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
मुंबई APMC घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या सचिवांचा अजब गजब कारभार; निर्यात भवन आणले धोक्यात
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामे केली जात होती. त्या दरम्यान अनेक व्यापाऱ्यांकडूनच परिस्थितीचा आणि सत्तेचा गैरवापर करून हि बांधकामे करण्यात आली. या बांधकामाचा कळस कि काय म्हणून थेट नि
MAHARASHTRA BUDGET 2022: शेतकरी आणि बाजार समितीसाठी या अर्थसंकल्पात काय? वाचा सविस्तर
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी सरकारकडून २५० कोटी रुपयांची तरतूद.
कांदा दरात मोठी घसरण; अवकाळी पासून वाचवलेल्या पिकाला बाजारात मातीमोल भाव
हंगामाच्या सुरवातीपासून ते पीक काढणीपर्यंत राबायचं अन् उत्पादन पदरी पडतानाच (Untimely Rain) अवकाळ गाभणं हे ठरलेलंच आहे. केवळ कांद्याच्या बाबतीतच नव्हं तर (Kharif Season) खरीप हंगामापासून सुरु झालेलं ह