Latest News
मुंबई APMC मार्केटमध्ये इराणी सफरचंद जोमात; काश्मीर शेतकरी कोमात
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये इराणी सफरचंदांची आवक सुरु झाली असून काश्मीर सफरचंद मात्र विक्री विना पडून असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. इराणी सफरचंद ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो तर काश्मीर सफरचंद
काम करून थकवा आलाय; मग असा करा दूर
कोरोना कालावधी अजूनही सुरु असल्याने बहुतेक कर्मचारी वर्क फ्राम होम करतात. मात्र, घरी एकाच ठिकाणी बसून काम केल्याबे थकवा अधिक येतो. तसेच काही शारीरिक कष्टानंतर देखील अधिक थकवा जाणवत असेल तर पुढील काही
सुळे दाम्पत्याला कोरोनाची लागण; राष्ट्रवादी कार्यकर्ते चिंतेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे या दोघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सुप्रिया सुळे यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली. त्यामुळे आमच्या संपर्कात आ
भाजीपाला पाण्यात अन् तुरीच्या शेंगा चिखलात, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान वाचा अधिक माहिती
उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी कितीही पुर्वनियोजन केले, पीक पध्दतीमध्ये बदल केला तरी ऐन पीक पदरात पडण्याच्या दरम्यान अवकाळीचे संकट कायम राहिलेलं आहे. यंदा तर खरीप हंगामापासून हे प्रकर्षाने जाणवत आहे
इंडियाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही का साजरा करायचा?
शेतकऱ्यांना खालील 17 शेतकरी विरोधी कायद्यांनी जखडुन ठेवले आहे. 1) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम-1946 (2014) 2) आवश्यक वस्तू कायदा- Essential Commodity Act 1955 (1986) 3) भूमी अधिग्रह
अवकाळी पावसाने घेतला चिमुकल्याचा बळी; शेतकरी हवालदिल
अवकाळी पावसामुळे केवळ रब्बी- खरिपातील पिकांचे तर नुकसान झाले आहेच पण चिमुकल्याचाही जीव घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात धुसडा नवेगाव शिवारात आजोबांसोबत म्हैशी राखण्यासाठी गेलेल्या ९ वर्ष