Latest News
नवी मुंबईत ओमीक्रॉनचा धोका वाढू लागल्याने APMC मार्केटमध्ये महापालिका आयुक्तांच्या भेटीची मागणी
ओमीक्रॉनचा प्रसार वाढत असून नवी मुंबईसह APMC मार्केटमध्ये ओमीक्रॉनचा धोका वाढू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या शहरात ओमीक्रॉनचे २ रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. गेली
थंडीने वाढवली द्राक्ष उत्पादकांची चिंता; रब्बी पिके मात्र जोमात
राज्यात थंडी वाढल्याने विविध पिकांना याचा फटका बसत आहे. मात्र, विशेष करून द्राक्ष शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. या पूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने मणी पडून मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे नुकसान झाले ह
इंडियाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही का साजरा करायचा?
शेतकऱ्यांना खालील 17 शेतकरी विरोधी कायद्यांनी जखडुन ठेवले आहे. 1) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम-1946 (2014) 2) आवश्यक वस्तू कायदा- Essential Commodity Act 1955 (1986) 3) भूमी अधिग्रह
अवकाळी पावसाने घेतला चिमुकल्याचा बळी; शेतकरी हवालदिल
अवकाळी पावसामुळे केवळ रब्बी- खरिपातील पिकांचे तर नुकसान झाले आहेच पण चिमुकल्याचाही जीव घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात धुसडा नवेगाव शिवारात आजोबांसोबत म्हैशी राखण्यासाठी गेलेल्या ९ वर्ष
भाजीपाला पाण्यात अन् तुरीच्या शेंगा चिखलात, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान वाचा अधिक माहिती
उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी कितीही पुर्वनियोजन केले, पीक पध्दतीमध्ये बदल केला तरी ऐन पीक पदरात पडण्याच्या दरम्यान अवकाळीचे संकट कायम राहिलेलं आहे. यंदा तर खरीप हंगामापासून हे प्रकर्षाने जाणवत आहे
बाजार समितीसाठी मृत व्यक्तीच्या नावाने अर्ज, शेतकरी संघटना आक्रमक, काय आहे केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?
नवी मुंबई : देशातील शेतकरी संघटना ह्या मध्यंतरी कृषी कायद्यांवरुन आक्रमक झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या या लढ्यामुळे केंद्र सरकारलाही आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता याच (Farmers’ Union) शेतकरी