Latest News
तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नाफेड च्या वतीने हमीभाव केंद्रांना सुरुवात
नवी मुंबई : यावर्षी खरीप हंगामातील जवळजवळ सगळ्याच पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला. परंतु खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून ओळखले जाणा
Strwabery Cultivation:स्ट्रॉबेरी लागवडीतून शेतकरी कमवू शकतात एका एकरात लाखो रुपये
भारतात स्ट्रॉबेरीची लागवड बर्याच वर्षांपासून केली जात आहे.परंतु आताया लागवडीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे.स्ट्रॉबेरी च्या माध्यमातून जास्तीचे उत्पन्न मिळत असल्याने याकडे शेतकरी आतावळत आहेत.आता
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 2022 हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार
नवी मुंबई :आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये पुरुष शेतकऱ्यांच्या बरोबर महिला शेतकरी देखील खांद्याला खांदा लावून उभी असतात. तसेच काही महिलानीशेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती
मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या किटकनाशकांवर आता बंदी, नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार,जाणुन घ्या याविषयी सविस्तर
नवी मुंबई : भारतात सध्या जैविक शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारद्वारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, वैश्विक पातळीवर देखील जैविक शेतीला चांगलाच बढावा देण्यात येत आहे. जैविक शेती ही काळाची गरज बनल
Devendra Fadnavis| आता म्हणतात 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो, मग 2 वर्ष कुठे झोपला होता?; फडणवीसांचा आघाडी सरकारला सवाल
मुंबईः महाराष्ट्राचे राज्य सरकार आता 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो म्हणते. मग 2 वर्ष कुठे झोपला होता, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. त्यांनी महावि
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये फळांचा राजा "देवगड हापूस" दाखल !
नवी मुंबई :फळबागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने एक ना अनेक समस्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार, आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार अशा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.