Latest News
‘आम्ही संचालकांची माणसं, आमचे कोण वाकडं करणार’?
बाजार समितीच्या नोटिसनंतरही भाजीपाला मार्केटमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाचा व्यापार सुरुच!\r\n\r\nकांदा बटाटा मार्केट संचालकांच्या भूमिकेला भाजीपाला मार्केट संचालकांचे आव्हान\r\n\r\nमुंबई एपीएमसी कांदा
ठाकरे सरकार संकटात? बीएमसीचेही गणित बदलणार?
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात (uttar pradesh)भाजपची सत्ता येताना दिसत आहे. भाजपला (bjp) गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी जागांचा मोठा फटका बसला
पाणी नियोजन आणि शेती, वाचा सविस्तर
उन्हाळी हंगामातील पीके ही पाण्यावरच अवलंबून असतात. रब्बी आणि खरीप हंगामाच्या तुलनेत अधिकचे पाणी हे उन्हाळी हंगामातच लागते. त्यामुळे पाऊस जर सरासरीपेक्षा अधिकचा झाला तर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतात. मात्र
अलिबाग APMCच्या निवडणुकीत शिंदे गटाचे राजा केणी, शैलेश पाटील यांचा अर्ज वैध; शेकापचा डाव फसला
सध्या शेतकऱ्यांची दशा अन् दिशा खूप वाईट आहे. मार्केट कमिटीत पुरेशा सुविधा नाहीत.
नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट; एका दिवसात रुग्ण हजारपार
नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला असून दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच रुग्णांच्या आकडेवारीने हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत प्राप्त अहवालानुसार काल शहरात 1 हजार ७२ रु
भंडारा तालुक्यातील शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी
भंडाऱ्यामधून एक अजब प्रकार समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील एक शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्याने आपल्याला वाईन विकायला परवानगी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांक