Latest News
या वर्षीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ शेतकऱ्यांच्या पथ्यावर
कोरोनाने ओढावलेल्या परस्थितीचा परिणाम सर्वंच घटकांवर झाला असून गेल्या दोन वर्षात सण, उत्सव साजरे केले जात नव्हते. त्यामुळे इतर पाश्चात्य संस्कृतीतून आलेले विविध \'डे\' देखील साजरे केले जात नव्हते. देश
माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या वादात शेतकऱ्याला नुकसान; तर दोघांच्या भूमिका योग्य
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगार वाद आज पुन्हा उफाळून आला. गेली दोन वर्षांपासून माथाडी कामगार ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणीचा माल व्यापाऱ्यांनी मागवू नये याबाबत मागणी
महापालिका आणि APMC च्या अतिक्रमण विभागाची दिखावा कारवाई
त्याच टपरीत पुन्हा पाणी आणि गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरु\r\nमुंबई APMC भाजीपाला मार्केट जवळ महानगरपालिकेचे नाव वापरून अनधिकृतपणे स्टॉल सुरु करण्यात आला होता. त्या पान टपरीत नशिले पदार्थ विक्री केली जात
ई-पीक पाहणीचे अंतिम दोन दिवस; त्वरा करा
१५ ऑगस्ट २०२१ पासून खरीप हंगामाच्या ई-पीक पाहणी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत खरीप हंगामामध्ये जवळजवळ ९८ लाख शेतकऱ्यांनी पिकांची अचूक नोंद केली. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई दे
अद्याप मिरचीचा ठसका कायम; गृहिणींचे बजेट कोलमडले
राज्यात यंदा मिरची उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये मिरचीला चांगला दर मिळत आहे. सध्या येऊ घातलेल्या उन्हाळ्यात मसाला बनवण्यासाठी महिला वर्ग तयार झाला आह
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ५० टक्के रकमेत ट्रॅक्टर आणा घरी
केंद्र सरकार शासनात आल्यापासून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे, तर काही शेतकरी हिताच्या योजना शासनदरबारी विचाराधीन आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना संपूर्ण