Latest News
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महावितरणकडून शेतकऱ्यांना मिळणार रक्कम
सध्या कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने जागोजागी आंदोलने, मोर्चे काढले जात आहेत. या आंदोलना दरम्यान, सुरळीत विद्युत पुरवठा आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन दिले जाईल अशा घोषणा केवळ आं
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा भिर्रर्रर्रर्र; बैल खरेदीचा आकडा ऐकून व्हाल थक्क
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर जिल्ह्यातील शर्यत प्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. ग्रामीण अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा या उत
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमधील वादाने; कांदा दरवाढीचे संकेत
माथाडी कामगार बेरोजगारीच्या दिशेने;\r\nमुंबई APMC मार्केटमधील माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातील ५० किलो वजनाचा वाद काल पुन्हा उद्भवला आहे. त्यामुळे काल कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलो वजनाचा अध
कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; वाचा सविस्तर
देशातून (Export of agricultural goods) शेतीमालाच्या निर्यातीमध्ये मोठा वाढ होत आहे. त्यामुळे परकीय चलनाचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. खाद्यपदार्थांबरोबरच धान्य, भाजीपाला, फुले, फळांच्या निर्यातीमध्येदखील
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनांवर हरकतींचा पाऊस; पालिकेला करावा लागणार विचार
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये विशिष्ट राजकीय पक्षांना फायदा पोचवण्यासाठी प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी शेवटच्या दिवशी
माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या वादात शेतकऱ्याला नुकसान; तर दोघांच्या भूमिका योग्य
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगार वाद आज पुन्हा उफाळून आला. गेली दोन वर्षांपासून माथाडी कामगार ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणीचा माल व्यापाऱ्यांनी मागवू नये याबाबत मागणी