Latest News
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमधील वादाने; कांदा दरवाढीचे संकेत
माथाडी कामगार बेरोजगारीच्या दिशेने;\r\nमुंबई APMC मार्केटमधील माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातील ५० किलो वजनाचा वाद काल पुन्हा उद्भवला आहे. त्यामुळे काल कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलो वजनाचा अध
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महावितरणकडून शेतकऱ्यांना मिळणार रक्कम
सध्या कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने जागोजागी आंदोलने, मोर्चे काढले जात आहेत. या आंदोलना दरम्यान, सुरळीत विद्युत पुरवठा आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन दिले जाईल अशा घोषणा केवळ आं
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनांवर हरकतींचा पाऊस; पालिकेला करावा लागणार विचार
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये विशिष्ट राजकीय पक्षांना फायदा पोचवण्यासाठी प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी शेवटच्या दिवशी
या वर्षीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ शेतकऱ्यांच्या पथ्यावर
कोरोनाने ओढावलेल्या परस्थितीचा परिणाम सर्वंच घटकांवर झाला असून गेल्या दोन वर्षात सण, उत्सव साजरे केले जात नव्हते. त्यामुळे इतर पाश्चात्य संस्कृतीतून आलेले विविध \'डे\' देखील साजरे केले जात नव्हते. देश
महापालिका आणि APMC च्या अतिक्रमण विभागाची दिखावा कारवाई
त्याच टपरीत पुन्हा पाणी आणि गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरु\r\nमुंबई APMC भाजीपाला मार्केट जवळ महानगरपालिकेचे नाव वापरून अनधिकृतपणे स्टॉल सुरु करण्यात आला होता. त्या पान टपरीत नशिले पदार्थ विक्री केली जात
कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; वाचा सविस्तर
देशातून (Export of agricultural goods) शेतीमालाच्या निर्यातीमध्ये मोठा वाढ होत आहे. त्यामुळे परकीय चलनाचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. खाद्यपदार्थांबरोबरच धान्य, भाजीपाला, फुले, फळांच्या निर्यातीमध्येदखील