Latest News
थंडीने वाढवली द्राक्ष उत्पादकांची चिंता; रब्बी पिके मात्र जोमात
राज्यात थंडी वाढल्याने विविध पिकांना याचा फटका बसत आहे. मात्र, विशेष करून द्राक्ष शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. या पूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने मणी पडून मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे नुकसान झाले ह
भाजीपाला पाण्यात अन् तुरीच्या शेंगा चिखलात, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान वाचा अधिक माहिती
उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी कितीही पुर्वनियोजन केले, पीक पध्दतीमध्ये बदल केला तरी ऐन पीक पदरात पडण्याच्या दरम्यान अवकाळीचे संकट कायम राहिलेलं आहे. यंदा तर खरीप हंगामापासून हे प्रकर्षाने जाणवत आहे
देशात ओमिक्रॉनचा धोका वाढला; देशात आणि राज्यात कुठे रुग्ण जास्त वाचा सविस्तर
भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात ओमिक्रॉनचा धोका रोखायचा असेल तर कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ओमिक्रॉन वाढता वेग चिंत
बाजार समितीसाठी मृत व्यक्तीच्या नावाने अर्ज, शेतकरी संघटना आक्रमक, काय आहे केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?
नवी मुंबई : देशातील शेतकरी संघटना ह्या मध्यंतरी कृषी कायद्यांवरुन आक्रमक झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या या लढ्यामुळे केंद्र सरकारलाही आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता याच (Farmers’ Union) शेतकरी
नव्या व्हेरिएंटचा धोका, रुग्णालये आणि कोविड सेंटरचे फायर ऑडिट करा; एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना
मुंबई: परदेशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा मोठा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार सावध झालं आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्याची गंभीर नोंद घेतली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या धोक्याच्या
वाढलेल्या निर्यात खर्चाचा द्राक्ष बागायतदारांना तडाखा; केंद्रीय मंत्री तोमर, गडकरींना साकडे
नवी मुंबई :वाढलेल्या निर्यात खर्चाचा द्राक्ष बागायतदारांना तडाखा बसला आहे. यातून दिलासा द्यावा, अशी मागणी करत द्राक्ष बागायतदार संघाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रस्ते वाहतूक मंत्री निती