Latest News
माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या वादात शेतकऱ्याला नुकसान; तर दोघांच्या भूमिका योग्य
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगार वाद आज पुन्हा उफाळून आला. गेली दोन वर्षांपासून माथाडी कामगार ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणीचा माल व्यापाऱ्यांनी मागवू नये याबाबत मागणी
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ५० टक्के रकमेत ट्रॅक्टर आणा घरी
केंद्र सरकार शासनात आल्यापासून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे, तर काही शेतकरी हिताच्या योजना शासनदरबारी विचाराधीन आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना संपूर्ण
मुंबई APMC प्रशासन एक्शन मोडवर; अनधिकृत व्यापाऱ्यांवर होणार कारवाई
मुंबई APMC बाजार समितीमध्ये सभापती अशोक डक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी आणि प्रमुख बाजार घटकांमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरु असलेल्या अनाधिकृत व्यापार बंद करण
अद्याप मिरचीचा ठसका कायम; गृहिणींचे बजेट कोलमडले
राज्यात यंदा मिरची उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये मिरचीला चांगला दर मिळत आहे. सध्या येऊ घातलेल्या उन्हाळ्यात मसाला बनवण्यासाठी महिला वर्ग तयार झाला आह
मुंबई APMC भाजीपाला मार्केटचा अजब-गजब कारभार; द्राक्ष विक्रेत्यावर कारवाई तर कांदा बटाटा व्यापारी मोकाट
मुंबई APMC मार्केट बाहेरील अनधिकृत व्यापार रोखण्यासाठी बाजार समिती बैठकांवर बैठका घेत आहे. त्यामुळे बाजार समिती उत्पन्नात वाढ होणार हे निश्चित आहे. मात्र, या परिस्थितीत भाजीपाला मार्केटचा अजब गजब कारभ
पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसल्यास करा हे काम
पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील सुमारे ११ कोटी पात्र शेतकर्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा निधी दिला जात आहे. राज्यातील सुमारे एक क