Latest News
कुठलीही कर वाढ न करता नवी मुंबई महापालिकेचा ४९१० कोटींचा अर्थसंकल्प सादर; वाचा एका क्लीकवर
नवी मुंबई महानगर पालिकेचे २०२२- २३ साठी तब्बल ४९१० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर्षीही कोणतीच करवाढ करण्यात आलेली नाही. या वर्षीचा अर्थसंकल्प नागरिककेंद्री असल्याचे आयुक्त अभिजीत बांग
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उत्पन्न होणार दुप्पट
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक अर्थात नाबार्डच्यावतीने येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेमध्ये कृषी क्षेत्रासाठी १ लाख ४३ हजार १९ कोटीची तरतूद करण्यात आली आ
श्री कुलस्वामी पतसंस्थेवरील घोटाळा प्रकरणी स्थिगिती आदेश उठवून प्रशासक नेमण्याची मागणी
विद्यमान संचालकांना धक्का; पुरावे नष्ट होऊ नये म्हणून संचालक मंडळ करा बरखास्त!\r\nसंबंधित प्रकरण मिटवण्यासाठी काही आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याच्या चर्चा\r\nगेली काही दिवसांपासून श्री कुलस्वामी पतस
शेतकऱ्यांच्या घरी आली समृद्धी; वाचा सविस्तर
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वकांक्षी असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग येत्या वर्षभरात सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळला असून, अनेकांच्या घरात समृद्धी आली. त्यामुळे कोणी घराला
शेतकरी लुटीचे बहाणे; शेतकऱ्यांनी केली बाजार समितीच बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडत्याच्या नावाखाली कमी वजन आकारले जाते. पण विनाकारण प्रतिक्विंटलमागे ३०० ग्रम शेतीधान्याची कपात हे अकोट बाजार समितीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरेदीदाराकडून शे
राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकरी संघटना आक्रमक
ऊस गाळप हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून एकरकमी ‘एफआरपी’ देण्याची मागणी होत होती. मात्र, याबाबत सरकारच्या मनात काही वेगळेच होते. दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत राज्याचा अहवाल देख