Latest News
शेतकरी लुटीचे बहाणे; शेतकऱ्यांनी केली बाजार समितीच बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडत्याच्या नावाखाली कमी वजन आकारले जाते. पण विनाकारण प्रतिक्विंटलमागे ३०० ग्रम शेतीधान्याची कपात हे अकोट बाजार समितीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरेदीदाराकडून शे
शेतकऱ्यांच्या घरी आली समृद्धी; वाचा सविस्तर
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वकांक्षी असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग येत्या वर्षभरात सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळला असून, अनेकांच्या घरात समृद्धी आली. त्यामुळे कोणी घराला
राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकरी संघटना आक्रमक
ऊस गाळप हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून एकरकमी ‘एफआरपी’ देण्याची मागणी होत होती. मात्र, याबाबत सरकारच्या मनात काही वेगळेच होते. दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत राज्याचा अहवाल देख
सोयाबीन लवकरच होणार ७० रुपये किलो; गेल्या काही दिवसांपासून दरवाढ सुरूच
बाजारपेठेतील समीकरणे बदलली की त्याचा परिणाम काय असतो हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे पाहिल्यावर लक्षात येणाऱ्यासारखे आहे. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन ६ हजारावर जावे या प्रतिक्षेत असणारे शेतकरी आता
राज्यातील आत्महत्या थांबणार; येत आहे अकोले पॅटर्न
भारत कृषीप्रधान देश आहे, या देशाची अर्थव्यवस्था सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे आणि या कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला आत्महत्येसाठी विवश व्हावे लागते हे खरंच लांच्छनास्पद
इस्कॉन मंदिर चोरी प्रकरणी दोन बांगलादेशी ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई
खारघर येथील इस्कॉन मंदिरात चोरी करणाऱ्या बांगलादेशीना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आरोपीकडून ८० हजार रोख रक्कम व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ३१ जानेवारी रोजी नवी मुंबई खारघर येथ