Latest News
लाल मिरचीला यावर्षी दुप्पट दर; शेतकरी मात्र नाराज
शेती मालाच्या उत्पादनावरच त्याचे दर ठरतात. आवक वाढली की दरात घट आणि कमी झाली की वाढ हे बाजार पेठेचे सुत्रच आहे. यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाली असून मिरीचीच
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये कोकण हापूस १५०० तर कर्नाटक हापूस १२०० रुपये डझन
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. आंब्याची आवक वाढू लागल्याने ग्राहक देखील आंबा खरेदीला पसंती देत आहेत. राज्यातील हापूसच्या ४५०० पेट्या तर कर्नाटक राज्यातील ११५० पेटी आंबा बाजा
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बेदाण्यांनी तारले; प्रतिकिलोला ३११ रुपये दर
गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही चर्चेत आहे ती, कांद्याची विक्रमी आवक आणि विक्रमी दर. यामुळे बाजार समितीची तुलना थेट अशिया खंडातील कांद्याच्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बा
बाजार समितीचे व्यापारी आणि अधिकारी इनकम टॅक्सच्या रडारवर
सेस चोरी रॅकेट होणार उघड\r\nशेतमालाच्या कमिशनवर व्यापार करणारे व्यापारी मोठे गुंतवणूकदार\r\nबोगस कोडच्या आधारे काही व्यापाऱ्यांनी APMC चा सेस बुडवला\r\nव्यापाऱ्यांकडून अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाची थकब
Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम सांगत व्यापाऱ्यांकडून तेल दरवाढ; किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ
जगात कुठेही युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्या देशात लगेच त्याचा परिणाम पाहायला मिळतो. मागील काही दिवसांपूर्वी तालिबानने अफगाणिस्थान ताब्यात घेतले होते तेव्हा देखील आपल्याकडे त्याचा परिणाम दिसू
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन दरवाढ सुरूच
गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन सहा हजाराच्या आसपास स्थिर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. लातूरच्या बाजारात सोयाबीनचे भाव वधारले असल्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात