Latest News
मुंबई APMCफळ मार्केटमधील सीसीटीव्ही बंद; मार्केट उपसचिव म्हणतात \'हम नही सुधरेंगे\'
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिवाय आता येऊ घातलेल्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्याने बंद सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी बा
कांदा दरात घसरण; शेतकरी चिंताग्रस्त
राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो, हे जरी वास्तव असलं तरी मात्र यामध्ये सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा वाटा आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात राज्याचा मोठा
शेतकऱ्यांनो दर कमी असल्यास एक पिकातून मिळावा अधिक उत्पन्न
सध्याच्या केळीची तोडणी कामे ही सुरु आहेत. केवळ केळातूनच नाही तर प्रक्रिया करुन विविध माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्याची संधी आहे. केळी उत्पादक शेतकरी आता केळीपासून पावडर बनवून व्यवसाय करून आपल
शेतकऱ्यांकडून ५१ कोटींचा थकीत वीज देयकांचा भरणा
महाकृषी ऊर्जा अभियानअंतर्गंत हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ७०६ शेतकऱ्यांनी २५ कोटी ७ लाख रुपये, तर परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९१३ शेतकऱ्यांनी २५ कोटी ९५ लाख रुपये थकीत वीज देयकाचा भरणा केला आहे. एकूण ७८
शेतकरी व्यापारी बैठकीत पपई दर निश्चित; मात्र पुन्हा वादाची शक्यता
शेतीमालाचे उत्पादन, झालेला खर्च आणि यातून मिळणारा फायदा याचा सर्व विचार करुन आता विक्रीपूर्वीच स्थानिक पातळीवर दर हे निश्चित केले जात आहेत. यापुर्वी नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये द्राक्षांच
शेतकऱ्याने घातले गाईचे डोहाळ जेवण; आख्ख्या गावाने वाढवली शोभा
भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळे असे महत्व आहे. त्याचे महत्व तर अबाधित ठेवले जात आहे पण काही शेतकरी गायीचे केवळ पालनच करीत नाहीत तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत. सांगली ज