Latest News
कोकण हापूसला राज्यभर बाजारपेठ उपलब्ध; उत्पादक ते ग्राहक विक्रीचे लक्ष
वाढती स्पर्धा, शिवाय हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली विक्र यामुळे ग्राहकांना अस्सल हापूसची चवच चाखायला मिळत नाही. त्यामुळे उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्याचा प्रय
तरुण बळीराजाचा करुण अंत; सरकार विरोधात नाराजी व्यक्त
शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. व्यापारी त्यांच्या सोयीने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करून शेतकऱ्याला भाव देत आहेत. परिणामी शेतकरी वर्षानुवर्षे दुबळा राहिला आहे. आशाच्या एका शेतकऱ्यांना स्वतःला दुबळे म्हण
सतत बदलते हवामान, ठरतंय गंभीर आजाराला निमंत्रण. वाचा सविस्तर
बदलत्या हवामानामुळे जगात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जगाबरोबरच भारतातही फुफ्फुसाचा कर्करोग वेगाने वाढत आहे. त्याचे मुख्य आहे कारण आहे ते म्हणजे माणसांचे धुम्रपान. धुम्रमान करणाऱ्य
ओबीसी आरक्षणा शिवाय होणार निवडणूका; मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयाने नाकारला
इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याबाबत महाराष्ट्राच्या मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ३) नाकारला. राज्यातील ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाची
मुंबई APMCफळ मार्केटमधील सीसीटीव्ही बंद; मार्केट उपसचिव पाठपुरावा करून बेहाल
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिवाय आता येऊ घातलेल्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्याने बंद सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी बा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ई-पीक पाहणी नोंदीत मुदत वाढ
शेतकऱ्यांना शासनांच्या योजनांचा लाभ मिळावा ही भूमिका कायम सरकारची राहिलेली आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी नाफेडच्यावतीने हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले आहेत. किमान आधारभूत किंमतीच्या कमी दर