Latest News
थंडीने फळबागा बहरल्या; रब्बी पिकांना मात्र रोगांचा प्रादुर्भाव
निसर्गाच्या लहरीपणा तसा नुकसानीचाच असतो. पण फळ आणि पिकांच्या अवस्थेतील फरकामुळे सध्याचे वातावरण हे रब्बी हंगामातील पिकांसाठी नुकसानीचे ठरत आहे, तर फळबागांना बहरण्यासाठी पोषक आहे. थंडी ही तशी रब्बीच्या
फळ-भाज्यांचे एसी दुकान उभारण्यासाठीही आता 75 टक्के अनुदान, कोणत्या सराकरचा आहे हा निर्णय?
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ व्हावी यासाठी (Central Government) केंद्र आणि राज्य सरकारचे कायम प्रयत्न राहिलेले आहेत. त्याअनुशंगाने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याची आत्महत्या
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी फळ मार्केटमध्ये उघडकीस आली. संपत कराळे या व्यापाऱ्याने N विंग गाळा नंबर 914 मध्ये गळफास घेतला. या प्रकरणी एपी
‘सीबीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून एक मार्क्स पॉलिसी रद्द; विद्यार्थी, पालकांनी केले निर्णयाचे स्वागत
CBSE Marks Policy for Board Exam 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे्. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मि
पाणी वाचवा अनुदान मिळवा; शासनाचा स्तुत्य उपक्रम
दिवसेंदिवस पृथ्वीवरील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. देशातील शेती व्यवसाय पूर्णतः पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी बचत हि देशाची प्रमुख गरज झाली आहे. या अनुषंगाने पाण्याचा अपव्यव होऊ नये त्याचा योग्य वापर
मुंबई APMC मार्केट कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने; दोन दिवसात १०० जण बाधित
नवी मुंबई शहरात कोरोनाचा विस्फोट सुरु आहे. कालच्या पालिका अहवालनुसार २ हजार १५१ रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. तर नवी मुंबईत प्रतिदिन जवळपास १४ हजार चाचण्या केल्या जात असून सध्या शहरात ४ हजार ६८५ स