Latest News
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; १५ हजार कोटीं रुपये माफ
राज्यात कृषीपंप धारकांकडील थकबाकीचा आकडा हा वर्षानुवर्षे वाढतच आहे. दरवर्षी वेगवेगळ्या योजना शासनस्थरावर राबवल्या जातात. यंदा मात्र, कृषीपंपाचे वीज बिल कोरे करण्यासाठी महावितरण कंपनीने अनोखी योजना राब
५० किलोपेक्षा अधिक वजनाची गोणी न उचलण्यावर माथाडी कामगार ठाम; उद्या शेवटचा दिवस
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी न उचलण्याच्या भूमिकेवर माथाडी कामगारांनी नुकतेच तीव्र आंदोलन केले होते. या प्रश्नावर बाजार समितीमध्ये विशेष
बेणे महाग आणि विक्री दर कमी असल्याने शेतकरी अस्वस्थ
कधी अवकाळीचा फटका तर कधी बाजारपेठेतील दर यामुळे शेतकरी उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीपासून पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामधूनही ज्या पिकांची जोपासना
पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी बदला अन्यथा गंभीर परिणाम
शरीरातील विषारी पदार्थ उत्सर्जित करण्यासाठी पाण्याची भूमिका महत्वाची मानली जाते. पोषक घटकांच्या वहनासाठी पाण्याची आवश्यकता भासते. आयुर्वेदातील प्राचीन चिकित्सा पद्धतीत पाण्याचे शास्त्रीय महत्व विशद कर
दर वाढच्या अपेक्षेने साखर कारखानदारांचा कच्च्या साखरेच्या साठवणूकीवर भर; निर्यातीत राज्याची आघाडी
निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. पोषक वातावरणामुळे उतारही चांगला पडत असून देशातील निर्यातीच्या जवळपास ७० टक्के निर्यात ही एकट्या महाराष्ट्रातून होत आहे. शिवाय भविष्यातही साखरेचे दर व
निवडणुकीआधीच बोगस मतदारांना झटका; सीबीडी कार्यालयात गुन्हा दाखल
नवी मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक विभागाकडून मतदान नोंदणीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाचा गैरफायदा घेत काही नागरिक