Latest News
पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी बदला अन्यथा गंभीर परिणाम
शरीरातील विषारी पदार्थ उत्सर्जित करण्यासाठी पाण्याची भूमिका महत्वाची मानली जाते. पोषक घटकांच्या वहनासाठी पाण्याची आवश्यकता भासते. आयुर्वेदातील प्राचीन चिकित्सा पद्धतीत पाण्याचे शास्त्रीय महत्व विशद कर
५० किलोपेक्षा अधिक वजनाची गोणी न उचलण्यावर माथाडी कामगार ठाम; उद्या शेवटचा दिवस
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी न उचलण्याच्या भूमिकेवर माथाडी कामगारांनी नुकतेच तीव्र आंदोलन केले होते. या प्रश्नावर बाजार समितीमध्ये विशेष
बेणे महाग आणि विक्री दर कमी असल्याने शेतकरी अस्वस्थ
कधी अवकाळीचा फटका तर कधी बाजारपेठेतील दर यामुळे शेतकरी उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीपासून पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामधूनही ज्या पिकांची जोपासना
भाजपचे आमदार यापुढेहि राहणार निलंबित; सुप्रिम कोर्टाचा निकाल
विधानसभा सभागृहात गोंधळ घालणे तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करणे भाजपच्या १२ आमदारांना चांगलेच महागात पडले आहे. जुलै महिन्यात या वर्तनामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल
बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतोय, मग हे जरूर वाचा
धावपळीच्या जगात जीवनशैलीतील बदल आणि चुकीच्या आहार शैलीमुळे विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठता, पोट फुगी तसेच अपचन यासारख्या समस्यांनी अनेक व्यक्ती त्रस्त होतात. बद्धकोष्ठतेच्या समस्
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; १५ हजार कोटीं रुपये माफ
राज्यात कृषीपंप धारकांकडील थकबाकीचा आकडा हा वर्षानुवर्षे वाढतच आहे. दरवर्षी वेगवेगळ्या योजना शासनस्थरावर राबवल्या जातात. यंदा मात्र, कृषीपंपाचे वीज बिल कोरे करण्यासाठी महावितरण कंपनीने अनोखी योजना राब