Latest News
केंद्र सरकार झिरो बजेट शेती हि सत्यात उतरवणारच; कृषी विज्ञान केंद्रावर जबाबदारी
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या वतीने ‘झिरो बजेट’ शेतीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. सरकारचा हा निर्णय केवळ कागदावर न ठेवता आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. त्यामुळेच ‘झिरो बजेट’ श
शेतकऱ्यांना सरकार आधी नाम फाउंडेशनची मदत
शेतकऱ्यांचे नुकसान झाले की त्याला जोडूनच मदतीच्या घोषणा आणि आश्वासने येतात. परंतू त्याची पूर्तता होईलच असे सांगता येत नाही. असाच प्रकार खरीप हंगामात झाला होता. अतिवृष्टीने पिकांचे तर नुकसान झालेच शिवा
मोसंबी शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने खरेदी ; ग्राहकांना मात्र चढ्या दरानेच विक्री
दरवर्षी इतर फळपिकांच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच असतो. मोसंबीचे दर मात्र नेहमीच चढेच राहिलेले असतात. यंदा मात्र, बदलत्या वातावरणाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. टनामागे तब्बल ४० ते ५०
गणेश नाईक यांच्या विधिमंडळातील भाषणाने शिवसेना घायाळ; नगरविकास खात्याच्या निर्णयाला स्थगिती
भाजप नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून केलेल्या टीकेनंतर राज्याच्या नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिकेला मोठा दिलासा दिला आहे. नवी मुंबई शहरातील ५०० चौरस मीटर पेक्षा मोठे असलेले भूखंड सु
इराणी सफरचंदाच्या आयातीने देशातील शेतकरी आणि व्यापारी कंगाल तर इराणी व्यापारी मालामाल
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये सध्या सफरचंदाचा हंगाम सुरु आहे. देशासह देशाबाहेरून सफरचंदाची आवक या ठिकाणी होत आहे. मात्र, इराणी सफरचंदांमुळे काश्मीर आणि हिमाचल सफरचंदाचे बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट झाल्
कोरोनावर व्हॅक्सिन पाठोपाठ गोळी ठरणार प्रभावी; आपात्कालीन स्थितीत देण्यात आली मान्यता
व्हॅक्सीन पाठोपाठ आता कोरोना विरोधात गोळी देखील निघाली आहे. नुकतीच Molnupiravir या गोळीला भारतामध्ये कोविंड विरोधात आपात्कालीन स्थितीमध्ये मान्यता देण्यात आली. सौम्य ते प्रभावी कोविड संक्रमणाविरोधात य