Latest News
परळी-वैजनाथ APMC बाहेर व्यवसाय करणाऱ्या शेतकरी संघटनांना नोटिसा; मुंबई APMC देणार का?
केंद्र सरकारने तीन वादग्रस्त शेतीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर आठवड्यांनंतर, महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न विपणन समित्यांनी (APMC) शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPCs) “मंडईबाहेर विनापरवाना व्यापार” करण्यासा
धक्कादायक: आईच झाली वैरीण,10 दिवसांच्या मुलीचा सौदा अडीच लाखाला
नवी मुंबईत खळबळ उडून देणारा धक्कादायक प्रकार उलवे परिसरात घडला असून जन्मदातीच वैरण निघाली आहे. पोटच्या गोळ्याचा सौदा अडीच लाखांना करणाऱ्या आई आणि ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केवळ १० दिवसां
गाडीवरील दंडाची रक्कम लवकरात लवकर भरा; अन्यथा न्यायालयीन कारवाई!
नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी ई चलानद्वारे कारवाई करुनही १३ लाख ७८ हजार चलनाची दंडाची रक्कम भरण्यात आलेली नाही. या ई चलनाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडे दंड स्वरूपात ४८ कोटी ५० लाख रुपयांचे येणे आहे. म
सावधान! राज्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८ वर
राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८ झाल्याने राज्याचा धोका अजून वाढला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागाने उपाययोजनांसह रुग्णालयाची पाहणी करत रुग्णालय कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
OBC Reservation:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मोठा झटका, ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य सरकारचा अध्यादेश गृहित धरता येणार नाही, असं सांगत महार
कोणते तूप चांगले; गाईचे कि म्हशीचे, वाचा सविस्तर
रोजच्या दैनंदिन जीवनातील आहारात तुपाचा वापर करून आपणअन्नपदार्थाची रुची वाढवतो. तूप खाणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला खूप फायदेशीर असते. आयुर्वेदामध्ये सुद्धा तुपाला मोठे स्थान आहे. लोक विविध आज