Latest News
विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. शिवाय विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे नुकसानी
इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांच्या उत्पनात भर: नितीन गडकरी
शेती व्यवसायातील कोणत्याही टाकावू वस्तूपासून इथेनॉलची निर्मिती होते. सर्व प्रकारच्या बायोमास पासून इथेनॉल तयार करता येते मात्र, याचे महत्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास येणे गरजेचे आहे. इथेनॉल एक कमी किमतीच
Tomato Farming: टोमॅटो लागवड बनवु शकते मालामाल! जाणून घ्या टोमॅटो लागवडीविषयी महत्वपूर्ण बाबी
सध्या टोमॅटो हा चांगलाच चर्चेत आहे याचे कारण म्हणजे टोमॅटोचा वाढता भाव. त्यामुळे शेतकरी राजा देखील ह्यांच्या लागवडीविषयी साहजिकच जाणुन घेण्यासाठी उत्सुक आहेत. हिच उत्सुकता आम्ही जाणुन आहोत, म्हणुनच कृ
आंबा सुरवातीलाच संकटात; शेतकरी हवालदिल
या हंगामात आंब्याला बहर येण्यास सुरुवात होते. मात्र, आंबा फळबागांवर सध्या रोगांचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या आंबा फळ पिकावरील फांदी मररोग वाढीस लागला आहे.
Uran jnpt : उरण-जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, तीन उड्डाणपूल खुले
तीन उड्डाणपूल खुले झाल्यानं उरण - JNPT मार्गावरील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. त्यामुळे अवजड वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीनही उड्ड
PM किसान योजनेत अनियमितता, पण 222 कोटींची वसुली करणार तरी कोण..?
पात्र नसतानाही ज्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांकडून आता ही रक्कम वसुल करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही 4 लाखाहून अधिक शेतकरी आहेत. जे शेतकरी आहेत पण प्राप्तीकर अदा करतात