Latest News
अवकाळी पावसाचा फटका, APMC भाजीपाला मार्केटमध्ये दरात घसरण; वाटाणा २० तर गाजर १० रुपये प्रतिकिलो
काल पडलेल्या अवकाळी पाऊसाचा फटका मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटला देखील बसला आहे. भाजीपाला बाजारातील जवळपास ५० टक्के शेतमाल पडून असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज भाजीपाला बाजारात ४०० गाडी आवक झाली. प्
शेतकरी आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर; विविध घटक जबाबदार, वाचा सविस्तर रिपोर्ट
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी मागील वर्षी देशात झालेल्या आत्महत्यांचा आकडा जाहीर केला. त्यात सर्वाधिक शेतकरी म्हणजे ५० टक्के शेतकरी महाराष्ट्रातले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्
Omicron कोरोना नवे नियम : नाही पाळले तर 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड
राज्य सरकारने \'ब्रेक द चेन\' अंतर्गत आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील कार्यांवरील निर्बंध नुकतेच उठवले आहेत. परंतु संबंधित सर्व संस्था, आस्थापना, कर्मचारी आणि नागरिकांना को
अवकाळी पावसाचा शेतीला दणका; शेतकरी हवालदिल
यंदा शेतकऱ्याच्या अडचणी काही संपत नसून यात त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता सुरु असलेल्या फळबागांवर अवकाळी पावसाची अवकृपा सुरु झाली असून राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. 2 डिसेंबरला अवकाळी पावसाचा अंद
पोटदुखीवर आरामासाठी करा हे उपाय
सध्याच्या जीवनशैलीत माणसाच्या शरीराची हालचाल कमी झाली आहे. शिवाय ताणतणाव अधिक वाढल्याने चयापचय आणि पोटाचे विकार देखील उद्भवू लागले आहेत. त्यामुळे पोटदुखीवरील उपाय आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे. याव
सोयाबीनच्या दरात घसरण; आणखी दर कमी होण्याची शक्यता
गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घट झाली आहे. दोन दिवसांपासून 400 रुपयांनी सोयाबीनचे दर घसरले आहेत. त्यात सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण सोयापें