Latest News
आंबा सुरवातीलाच संकटात; शेतकरी हवालदिल
या हंगामात आंब्याला बहर येण्यास सुरुवात होते. मात्र, आंबा फळबागांवर सध्या रोगांचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या आंबा फळ पिकावरील फांदी मररोग वाढीस लागला आहे.
PM किसान योजनेत अनियमितता, पण 222 कोटींची वसुली करणार तरी कोण..?
पात्र नसतानाही ज्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांकडून आता ही रक्कम वसुल करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही 4 लाखाहून अधिक शेतकरी आहेत. जे शेतकरी आहेत पण प्राप्तीकर अदा करतात
Tomato Farming: टोमॅटो लागवड बनवु शकते मालामाल! जाणून घ्या टोमॅटो लागवडीविषयी महत्वपूर्ण बाबी
सध्या टोमॅटो हा चांगलाच चर्चेत आहे याचे कारण म्हणजे टोमॅटोचा वाढता भाव. त्यामुळे शेतकरी राजा देखील ह्यांच्या लागवडीविषयी साहजिकच जाणुन घेण्यासाठी उत्सुक आहेत. हिच उत्सुकता आम्ही जाणुन आहोत, म्हणुनच कृ
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये अनधिकृत व्यापारी आणि मार्केट उपसचिवांची छुपी युती ?
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये अनधिकृत व्यापार जोमात असून या व्यापाऱ्यांना छुपा आधार मिळत असल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे. त्यामुळे अनधिकृत व्यापारी जोमात असून परिसर बकाल झाला आहे. आशिया खंडातील म
MSP म्हणजे काय ? कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एकच चर्चा…!
मोदी सरकारने सुधारित कृषी कायदे हे मागे घेतले आहेत. त्यानंतर मात्र, चर्चा सुरु आहे ती, हमीभावाची अर्थात (MSP) ची. एमएसपी ची घोषणा झाल्याशिवाय आंदोलनही माघे घेणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आ
अलिबाग APMCच्या निवडणुकीत शिंदे गटाचे राजा केणी, शैलेश पाटील यांचा अर्ज वैध; शेकापचा डाव फसला
सध्या शेतकऱ्यांची दशा अन् दिशा खूप वाईट आहे. मार्केट कमिटीत पुरेशा सुविधा नाहीत.