Latest News
भाजीपाला पाण्यात अन् तुरीच्या शेंगा चिखलात, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान वाचा अधिक माहिती
उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी कितीही पुर्वनियोजन केले, पीक पध्दतीमध्ये बदल केला तरी ऐन पीक पदरात पडण्याच्या दरम्यान अवकाळीचे संकट कायम राहिलेलं आहे. यंदा तर खरीप हंगामापासून हे प्रकर्षाने जाणवत आहे
बाजार समितीसाठी मृत व्यक्तीच्या नावाने अर्ज, शेतकरी संघटना आक्रमक, काय आहे केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?
नवी मुंबई : देशातील शेतकरी संघटना ह्या मध्यंतरी कृषी कायद्यांवरुन आक्रमक झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या या लढ्यामुळे केंद्र सरकारलाही आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता याच (Farmers’ Union) शेतकरी
अवकाळी पावसाने घेतला चिमुकल्याचा बळी; शेतकरी हवालदिल
अवकाळी पावसामुळे केवळ रब्बी- खरिपातील पिकांचे तर नुकसान झाले आहेच पण चिमुकल्याचाही जीव घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात धुसडा नवेगाव शिवारात आजोबांसोबत म्हैशी राखण्यासाठी गेलेल्या ९ वर्ष
इंडियाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही का साजरा करायचा?
शेतकऱ्यांना खालील 17 शेतकरी विरोधी कायद्यांनी जखडुन ठेवले आहे. 1) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम-1946 (2014) 2) आवश्यक वस्तू कायदा- Essential Commodity Act 1955 (1986) 3) भूमी अधिग्रह
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी; येत्या दोन दिवसांत थंडीत होणार वाढ
राज्यात आज विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांसह रब्बी पिके उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाला पोषक हवामान असल्याने विदर्भ, मराठवाड्यात विजा आणि मेघगर्जनेस
मुंबई APMC मार्केटमध्ये इराणी सफरचंद जोमात; काश्मीर शेतकरी कोमात
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये इराणी सफरचंदांची आवक सुरु झाली असून काश्मीर सफरचंद मात्र विक्री विना पडून असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. इराणी सफरचंद ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो तर काश्मीर सफरचंद