Latest News
डॉ. बाबासाहेब आंबेडर स्मारकाचा दोनदा लोकार्पण सोहळा; तिसऱ्यांदा होण्याची शक्यता?
नवी मुंबई ऐरोली सेक्टर १५ मध्ये बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे उदघाटन ५ डिसेंबर रोजी पार पडले. २०१७ मध्ये पहिल्या टप्प्याचे उदघाटन शरद पवार यांच्या
पशुसंवर्धन विभागासह मंत्री सुनील केदार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना साठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. या उपक्रमांच्या आणि योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागा
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास ८०० गाड्यांची आवक; वाटाणा २४ इतर भाजीपाला १० ते १५ रुपये
मोठ्या प्रमाणात शेतमाल येऊन पडला. नियमित सरासरी ६०० गाडी आवक भाजीपाला बाजारात येते. मात्र आज अंदाजे ८०० गाडी आवक भाजीपाला बाजारात झाली. परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी ४० र
साखर आयुक्तांची युक्ती; महाराष्ट्र राज्याची आघाडी
गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक थकबाकी ठेवली आहे. देशात गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाची थकबाकी ४,४४५ कोटी रुपये आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधि
अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी संपवला
यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करावी, तसेच हवामान आधारित द्राक्ष पी
अवकाळी पावसाने फळबागा अडचणीत, असा होईल परिणाम
द्राक्ष- द्राक्ष बागांमध्ये प्रीब्लूम फुलोरा व मनी सेटिंग नंतर अशी अवस्था आहे. पावसामुळे आद्रतेचे प्रमाण वाढले असून अशा परिस्थितीत दाट कॅनॉपी असल्यास फळकुज, मनिगड,डाऊनी मिल्ड्यू व भुरी या रोगांचा प्रा