Latest News
New Year’s changes|1 जानेवारीपासून काय महागलं, काय स्वस्त झालं, घ्या जाणून?
1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे महाग झाले आहे. लिमिटमपेक्षा जास्त ट्राझक्शनवर ग्राहकांना प्रत्येकवेळेस 20 ऐवजी 21 रुपये मोजावे लागतील. ICICI बँकेत पाच ट्रान्झक्शन मोफत असतील. त्यानंतर प्रत्येक ट्
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, चार कृषी विद्यापीठांच्या 193 शिफारशींना मान्यता
परभणी : काळाच्या ओघात शेती पध्दतीमध्ये बदल होत आहे. त्यामुळेच प्रतिकूल परस्थितीमध्ये देखील उत्पादनात वाढ होत आहे. यामध्ये राज्यातील 4 कृषी विद्यापीठांचीही भूमिका महत्वाची राहिलेली आहे. आता नव्याने राज
महिन्याभरात 50 हजारपेक्षा जास्त पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप, 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत
नवी मुंबई : शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न वाढवण्याचा निर्धार (Central Government) केंद्र सरकारने केलेला आहे. पण केवळ शेती या मुख्य व्यवसयावर हे शक्य होणार नाही. शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुग
बाजार समिती आणि शेतकऱ्यांसाठी कसे होते २०२१ तर कसे असेल २०२२ पहा स्पेशल रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी २०२१ मध्ये फार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. काय आहेत. हे निर्णय २०२२ या वर्षात बाजार समिती आणि शेतकऱ्यांना ठरतील का फायदेशीर!\r\nसध्या देशात महाराष्ट्र राज्याचा शेतकरी आत्महत्यांमध्ये प्
आता शेतकरी होणार प्रशिक्षित प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजना
बदलत्या शेती व्यवसयासोबतच प्रक्रिया उद्योगही वाढावेत यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. यालाच मूर्त स्वरुप मिळावे याकरिता आता प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अन्न प्रक्र
हिवाळ्यातील कंटाळवाणा दिवस करा ताजातवाना
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठावेसे न वाटणे दिवसभर कंटाळा येऊन सुस्ती चढणे हे प्रकार सातत्याने प्रत्येकात पाहावयास मिळतात. मात्र, अशा वातावरणात सुद्धा ऊर्जा निर्माण करून फ्रेश मुड कसा राहू शकतो. याबाबत