Latest News
भाजीपाल्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनो रब्बी हंगामात अशी घ्या पिकांची काळजी
वातावरणातील बदलामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने पिकांची विशेष काळजी घेण्याचे अवाहान केले आहे. आता भाजीपाल्यावरही याचा परिणाम जाणवू लागल्याने बटाटा आणि टोमॅटोमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत
कृषी पायाभूत सुविधा निधीतून मिळणाऱ्या कर्जावर तीन टक्के सवलत
कृषी क्षेत्रातील असलेल्या सर्व घटकांना मध्यम व दीर्घकालीन कर्जपुरवठा करण्यासाठी असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सरकारने आतापर्यंत चार हजार प्रकल्पांसाठी २ हजार ७१ कोटी रुपये वितरित केले असल्
मुंबई APMC मार्केटमधील काही पतसंस्था केंद्र सरकारच्या रडारवर
केंद्र सरकारने नवीन सहकार खाते निर्माण करून देशातील सहकार क्षेत्रावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या नावाखाली गैरउद्योग करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. नुकताच केंद्र सरका
बाजार समित्यांना मिळणार संजीवनी; राज्य सरकारचा निर्णय
राज्यातील बाजार समित्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्य
हतबल शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड; अवकाळीचा फटका
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतीतील सर्वच पिकांना बसला मात्र, काही पिके पूर्णपणे उध्वस्थ झालेली पाहायला मिळाली. तर अवकाळी पावसाने घडकुज झाली आणि द्राक्षबाग फेल गेल्याने दीक्षी (ता. निफाड) ये
मर्चंट चेंबरकडून शेतकऱ्यांच्या नावाखाली NMMC आणि CIDCO ची फसवणूक
कृषीप्रधान देशात शेतकरी हा कधीच महत्त्वाचा मानला गेला नाही. समाजातील या सर्वात मोठ्या वर्गाची फक्त व्होट बँक कॅश करण्यासाठी वापर केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस पावले उचलली ग