Latest News
शेतकऱ्यांसाठी खुशखबर : सन्मान निधी योजनेतील यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या
मुंबई : शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या (Kisan Sanman Yojana) किसान सन्मान योजनेचा आता 10 वा हप्ता काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान हा
गाडीवरील दंडाची रक्कम लवकरात लवकर भरा; अन्यथा न्यायालयीन कारवाई!
नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी ई चलानद्वारे कारवाई करुनही १३ लाख ७८ हजार चलनाची दंडाची रक्कम भरण्यात आलेली नाही. या ई चलनाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडे दंड स्वरूपात ४८ कोटी ५० लाख रुपयांचे येणे आहे. म
धक्कादायक: आईच झाली वैरीण,10 दिवसांच्या मुलीचा सौदा अडीच लाखाला
नवी मुंबईत खळबळ उडून देणारा धक्कादायक प्रकार उलवे परिसरात घडला असून जन्मदातीच वैरण निघाली आहे. पोटच्या गोळ्याचा सौदा अडीच लाखांना करणाऱ्या आई आणि ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केवळ १० दिवसां
परळी-वैजनाथ APMC बाहेर व्यवसाय करणाऱ्या शेतकरी संघटनांना नोटिसा; मुंबई APMC देणार का?
केंद्र सरकारने तीन वादग्रस्त शेतीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर आठवड्यांनंतर, महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न विपणन समित्यांनी (APMC) शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPCs) “मंडईबाहेर विनापरवाना व्यापार” करण्यासा
कृषी विभागाचे कामकाज आता ऑनलाईन होणार, काय झाला मोठा बदल?
कारभारात तत्परता आणण्याच्या दृष्टीकोनातून कृषी विभाग अत्याधुनिकतेवर अधिक भर देत आहे. आतापर्यंत कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईने पध्दतीचा अवलंब करण्याचे अवाहन केले जात होते. यामध्ये सरकारला
टोमॅटो दरात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधान
या वर्षी टोमॅटो पिकाने शेतकऱ्यांना चांगला आधार दिला आहे. मागील काही दिवसात टोमॅटोला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाल