Latest News
कांद्याला हमीभावा देण्याची शेतकऱ्यांची मागणी
सध्या कृषी कायदे रद्द केल्यानंतर एकच मागणी समोर येत आहे. ती म्हणजे, शेतीमालाला हमीभावाची. कांद्याच्या दरात कायम चढ-उतार हे ठरलेलेच आहेत. याचा अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांचा होत असून उत्पादक शेतकरी आणि
सोयाबीनच्या दरात घसरण; आणखी दर कमी होण्याची शक्यता
गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घट झाली आहे. दोन दिवसांपासून 400 रुपयांनी सोयाबीनचे दर घसरले आहेत. त्यात सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण सोयापें
अवकाळी पावसाचा शेतीला दणका; शेतकरी हवालदिल
यंदा शेतकऱ्याच्या अडचणी काही संपत नसून यात त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता सुरु असलेल्या फळबागांवर अवकाळी पावसाची अवकृपा सुरु झाली असून राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. 2 डिसेंबरला अवकाळी पावसाचा अंद
भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून ज्वेलर्स लुटणारी टोळी गजाआड; १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई: भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्स लुटणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले असून नवी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टोळीने 11 नोव्हेंबरला नवी मुंबई घण
Omicron कोरोना नवे नियम : नाही पाळले तर 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड
राज्य सरकारने \'ब्रेक द चेन\' अंतर्गत आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील कार्यांवरील निर्बंध नुकतेच उठवले आहेत. परंतु संबंधित सर्व संस्था, आस्थापना, कर्मचारी आणि नागरिकांना को
शेतकरी आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर; विविध घटक जबाबदार, वाचा सविस्तर रिपोर्ट
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी मागील वर्षी देशात झालेल्या आत्महत्यांचा आकडा जाहीर केला. त्यात सर्वाधिक शेतकरी म्हणजे ५० टक्के शेतकरी महाराष्ट्रातले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्