Latest News
कोरोनाचा नवा विषाणू किती भयंकर, पुन्हा निर्बंधाचे चक्र सुरू होण्याची भीती, सरकारने दिल्या काही सूचना…
कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमायक्रॉन - Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाण
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शेतमजुरांना मिळणार विमा कवच
शेतकऱ्यांबरोबर आता शेतमजुरांनाही अपघात विम्याचे कवच राहणार आहे. याकरिता केंद्र सरकारने ‘ई-श्रम योजना’ ही सुरु केली आहे. देशातील असंघटित कामगार व मजुरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नाही तर श
इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांच्या उत्पनात भर: नितीन गडकरी
शेती व्यवसायातील कोणत्याही टाकावू वस्तूपासून इथेनॉलची निर्मिती होते. सर्व प्रकारच्या बायोमास पासून इथेनॉल तयार करता येते मात्र, याचे महत्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास येणे गरजेचे आहे. इथेनॉल एक कमी किमतीच
विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. शिवाय विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे नुकसानी
BREAKING:एपीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, 10 ते 12 ठिकाणी ईडीची छापेमारी
जालन्यात ईडीचं धाडसत्र सुरु आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित बाजार समितीमध्ये ईडीनं धाड टाकली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे अर्जुन खोतकर सभापती आहेत. अर्जुन खोत
आहारात ठेवा, बहुगुणी कांदा
कांदा अनेकांच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. कांदा मसाला देखील आहारात वापरला जातो. स्वाद वाढीसाठी भाजीत देखील वापर केला जातो. तर कांदा हा सलाद म्हणुन कच्चा देखील खाल्ला जातो.