Latest News
महाराष्ट्रात आता दोन अर्थमंत्री होण्याची शक्यता, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकरणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. राज्याच्या राजकारणात सातत्याने सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के देणाऱ्या आणि अवाक करणाऱ्या अशा घडामोडी घडत आहेत.
माथाडीच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी अटकेत
माथाडीच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ, मुंबई APMC होलसेल बाजारात मिळाला विक्रमीं दर
राज्यात कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते
Tomato High Prices : टोमॅटोला महागाईच्या झोक्यातून उतरवणार, जनतेला दिलासा मिळणार
उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. याठिकाणी पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. देशात टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने मास्टरप्लॅन तयार केला आहे.
Big Breaking: तिढा सुटला नाही तर तीन इंजिनचं सरकार कोसळणार? बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार हे आता तीन इंजिनचं सरकार बनलं आहे, असा उल्लेख सत्ताधारी नेत्यांकडून केला जातोय.
खाते वाटपाचा तिढा आता थेट दिल्ली दरबारी, अमित शाह घेणार निर्णय - शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीला जाणार
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत सामील झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.