Latest News
नोंदणी करूनही शेतकऱ्याचा ऊस शेतातच; जिल्हा हद्दीवर गाड्या अडवण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
ऊस गाळपामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी असून ही अभिमानाची बाब आहे पण याची दुसरी बाजू तेवढीच पडलेली आहे. कारण याच महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त ऊसतोडीचा प्रश्न रखडलेला आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाह
शेतकऱ्यांसाठी कृषी उड्डाण किसान योजना; थेट बांधावरून परदेशात
भारतातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र, या दरम्यान शेतीतील सतत कमी होत असलेला नफा पाहता शेतकरी कृषी क्षेत्रापासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुध
पंतप्रधान पिक विमा योजनेतून राज्य सरकार बाहेर पडण्याच्या तयारीत, नक्की काय आहे प्रकरण?
पंतप्रधान पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना आहे. अतिवृष्टी, गारपीट, वातावरण बदलामुळे पिकांचे नुकसान झाले तर या माध्यमातून शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून नुकसानभरपाई दिली जाते. परं
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दूध दरात वाढ
शेती उत्पादनात घट झाली असली तरी शेतीमालाचे वाढीव दर आणि आता शेतीचे जोड व्यवसाय शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्ये साथ देत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरीच सलग दोन वेळा गायीच्या दूध दरात वाढ झाली होती. या
बनावट हापूस प्रकरणी गुन्हे दाखल; कृषी मंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश
बनावट हापूसच्या विक्रीत वाढ होत असून आंबा व्यवसायाची गणिते बदलू लागली आहेत. हापूस घेणारा विक्रेता देखील संभ्रमात आहेत. त्यात कर्नाटकचा हापूस आंबा हा कोकणचा हापूस म्हणून विकण्यात आल्याने यासंदर्भात 2 ग
Lemon ने 10 वर्षात रेकॉर्ड तोडला, APMC मार्केटमध्ये लिंबाचा दर तब्बल 250 रुपये किलो!
*अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा Market वाढलं *Lemon ने 10 वर्षात रेकॉर्ड तोडला, APMC मार्केटमध्ये लिंबाचा दर तब्बल 250 रुपये किलो! यंदाच्या वर्षात शेती व्यवसयावर सर