Latest News
वीज कर्मचारी विविध मागण्यासाठी रस्त्यावर, ऊर्जा मंत्र्यांसोबत सकारात्मक बैठकीची शक्यता
२ महिन्यांपासून वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संयुक्त संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना कृती समिती तर्फे चालू असलेल्या आंदोलनाचे रूपांतर शेवटी दोन दिवसाच्या संपात झाले. वीज क
शेतकऱ्याचे पांढरे सोने चकाकले; कापसाला विक्रमी दर
हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला सरासरीपेक्षा अधिकचा दर मिळाला आहे. पण संपूर्ण हंगाम दरा कायम राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय कापसाबाबत तर हे अधिकच वेगळे गणित मानले जात आहे. आता कापसाचे पीक शेताबाह
आंबा विक्री महोत्सवासाठी मिळणार आवश्यक निधी; वाचा सविस्तर
पणन विभागामार्फत रत्नागिरीत आयोजित करण्यात येणाऱ्या आंबा विक्री महोत्सवासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. हा महोत्सव एप्रिल महिन्यात भरवण्या
कर्जबाजारीपणामुळे आणखी एक शेतकऱ्यांची आत्महत्या; ऑडिओ क्लीप तयार करून व्हायरल
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संदीप भुसाळ असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. भुसाळ हे दिंडोरी तालुक्यातल्या निळवंडी पाडे गावचे रहिवास
हंगामाच्या अंतिम टप्प्यात देखील सोयाबीन दर स्थिर
सध्या सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीन तर रब्बी हंगामातील (Chickpea Crop) हरभऱ्याची आवक सुरु आहे. रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा विक्रमी क्षेत्रावर झाला होता
माझाच माल, मीच विकणारा; शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग
पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी उत्पादन तर वाढवलं मात्र, वाढत्या उत्पादनाला योग्य (Market) बाजारपेठही मिळणे तेवढेच महत्वाचे आहे. शेतीमालाची काढणी झाली की ते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन केले जाते. त्य