Latest News
कोरोना अजून संपलेला नाही; राज्य मास्क फ्री नाहीच
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने महाराष्ट्र मास्क फ्रि कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. काही मंत्र्यांकडून त्याबाबतचे संकेतही मिळत आहेत. मात्र, मास्कबाबतचा कोणताही निर्णय ह
शेतकरी लुटीचे बहाणे; शेतकऱ्यांनी केली बाजार समितीच बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडत्याच्या नावाखाली कमी वजन आकारले जाते. पण विनाकारण प्रतिक्विंटलमागे ३०० ग्रम शेतीधान्याची कपात हे अकोट बाजार समितीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरेदीदाराकडून शे
शेतकरी सुखावला सोयाबीनला मिळाला अपेक्षित दर
उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून भरुन काढता येत नाही. पण यंदा हे शक्य झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ज्या शेतक
राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकरी संघटना आक्रमक
ऊस गाळप हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून एकरकमी ‘एफआरपी’ देण्याची मागणी होत होती. मात्र, याबाबत सरकारच्या मनात काही वेगळेच होते. दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत राज्याचा अहवाल देख
राज्यातील आत्महत्या थांबणार; येत आहे अकोले पॅटर्न
भारत कृषीप्रधान देश आहे, या देशाची अर्थव्यवस्था सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे आणि या कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला आत्महत्येसाठी विवश व्हावे लागते हे खरंच लांच्छनास्पद
इस्कॉन मंदिर चोरी प्रकरणी दोन बांगलादेशी ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई
खारघर येथील इस्कॉन मंदिरात चोरी करणाऱ्या बांगलादेशीना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आरोपीकडून ८० हजार रोख रक्कम व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ३१ जानेवारी रोजी नवी मुंबई खारघर येथ