Latest News
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समित्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार:बाळासाहेब नाहाटा
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघावर सभापतीपदी NCP चे बाळासाहेब नाहाटा तर उपसभापतीपदी शिवसेनेचे संतोष सोमवंशी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतीपदी श्रीगोंदा येथील राष्ट्र
महावितरणकडून राज्यात लोडशेडिंग जाहीर; वाचा तुमच्या भागातील परिस्थिती
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे विजेची मागणी अव्वाच्या सव्वा वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंगचा चटका ग्राहकांना बसणा
शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला पूर्वनियोजित: ऍड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर अनुचित घटना घडू शकते याचे पत्र घटनेच्या चार दिवसा आधीच सह पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. या पत्रात सिल्वर ओकच नव्हे तर मुख्यमंत्री
गाडी भाड्याने देत असाल तर सावधान! नवी मुंबई पोलिसांकडून वाहन चोर जेरबंद
नवी मुंबई पोलिसांकडून मारूती इको कार चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अटक ५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रबाळे, कोपरखैरणे, खारघर, पनवेल, कामोठे परिसरातून सन २०२१ मध्
पीक विमा मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन!
अगोदर शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक आधार मिळावा म्हणून शेतकरी पिक विमा काढतो. परंतु या विमा कंपन्यांकडून त्यांना आर्थिक आधार तर सोडाच उलट
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये मिरची ८० रुपये किलो तर लिंबू ३ ते ४ रुपये;आवक आणि दर जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
तापमानात वाढ झाल्याने भाजीपाल्यासह लिंबू महाग झाले आहेत. तर भाजीपाला आणि लिंबू तापमान वाढल्याने कसे महाग झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. भाजीपाला हा नाशिवंत माल असल्याने तापमानामुळे भाजीपाला आणि ल