Latest News
आंबा हंगामाची बिकट वाट; आंबा बागायतदार अडचणीत
वादळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे आंबा बागायतदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. वादळी पाऊस पडतो म्हणून आंबा वाचवण्यासाठी एकीकडे फवारणी करावी, तर दुसरीकडे पुन्हा पाऊस कोसळून फवारणीवरील खर्च वाया ज
देशभर जनजागृतीकरून किसान मोर्चाचा हमीभावाचा लढा; ११ से १७ एप्रिल दरम्यान देशभर कार्यक्रम
शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्न वाढीचा उद्देश साध्य होत नाही. केंद्र सरकारकडून काही निवडक शेतीमालासाठी हमीभाव दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढाय
यंदा असा असेल पावसाळा; वाचा काय आहेत मान्सून अंदाज
शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासियांसाठी आनंदाची बातमी आली आहे. देशात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता नाही, सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी जाहीर केला आहे. य
कृषी योजनांचा निधी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात; वाचा सविस्तर
शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात. म्हणजेच या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अन
आता बनणार हिरवी मिरची पावडर; शेतकऱ्यांच्या बांधावरून होणार मिरचीची खरेदी
आतापर्यंत आपण लाल मिरची पावडर म्हणजे चटणी ऐकली आहे. बरेच शेतकरी आणि मिरचीवर प्रक्रिया करणारे उद्योग लाल मिरची पासून पावडर बनवून ते बाजार विकत होते. परंतु आता मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर आहे. का
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका; शेतकऱ्याने पेटवला दिड एकर कांदा
शेतकरी आणि शेती म्हटले म्हणजे संकटांची मालिका एकामागून एक झेलणाऱ्या दोन गोष्टी आहेत. तोंडात घास आला की काहीतरी नैसर्गिक संकट येते आणि आलेला घास हिरावून नेते. परंतु काही अनैसर्गिक संकट देखील शेतकऱ्याला