Latest News
स्वाभिमानीचा इशारा; यावर होणार राडा!
सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न फारच गंभीर प्रश्न धारण करून उभा आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून आपला ऊस तुटावा म्हणून शेतकरी धावपळ करताना दिसत आहेत. परंतु शेतकर्यांच्या या कमज
कारखान्याने घेतल्या शेतकऱ्याचा बळी; वाचा सविस्तर
ऊसतोड न मिळाल्यामुळे जोहरापूर येथील शेतकऱ्याने केलेली आत्महत्या नसून, कारखानदार व व्यवस्थापनाने केलेली शेतकऱ्याची हत्याच आहे. त्यामुळे मृत माने यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संबंधित कारखान्याच्य
मुंबई APMC मार्केट यंदाही जाणार पाण्यात! प्रशासनासह संचालक सुद्धा अपयशी: राजेंद्र पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्सून पूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानूसार नवी मुंबई महापालिकेने देखील युद्धपातळीवर कामे सुरु केली आहे. मात्र, बाजार समितीच्या ढिस
PUNE बाजार समितीचा अजब-गजब कारभार; परराज्यातून येणाऱ्या वाहतूकदारांकडून तिप्पट वसुली!
पुणे गुलटेकडी बाजारात १० चे ३० बाजार समितीची परराज्याबाहेर बदनामी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा गुलटेकडी मार्केटमध्ये १० रुपयाची पावती देऊन ३० रुपये घेतले जात आहे. त्यामुळे
राज्यात साखरेची १३२ लाख टन उत्पादन
चालू ऊस गाळप हंगामात महाराष्ट्राने विक्रमी १३२ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली आहे, असा दावा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे. मात्र, जादा उत्पादन होवूनही साखरेचे दर खाली येण्याची शक्
शेतकरी म्हणून प्रेमाला विरोध; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे सध्या खूपच अवघड होऊन बसले आहे. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या देखील करतात. असे असताना आता एका शेतकऱ्याचे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्याने आपले प्रेम प